वारणा-कोडोली (कोल्हापूर) येथे ‘संजीवन सभे’च्या नावाखाली चालू असलेला कार्यक्रम बंद करावा !

वारणा-कोडोली (कोल्हापूर) येथे ‘संजीवन सभे’च्या नावाखाली चालू असलेला कार्यक्रम बंद करावा !

‘संजीवन सभा शांती महोत्सव’ या कार्यक्रमामुळे ग्रामीण, गरीब, अशिक्षित हिंदु कुटुंबांमध्ये भक्तीच्या नावाखाली धर्मांतराचे षड्यंत्र चालवले जाते. त्यामुळे संयोजकांवर गुन्हे नोंद करून कार्यक्रम त्वरित बंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.

‘मागणी तसा पुरवठा’ यावर आधारित शेतीत निश्चित यश मिळते ! – प्रकाश आवाडे, आमदार

‘मागणी तसा पुरवठा’ यावर आधारित शेतीत निश्चित यश मिळते ! – प्रकाश आवाडे, आमदार

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शेतकरी आघाडी, ‘नेचर केअर फर्टिलायझर विटा’ (जिल्हा सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण शेतकरी मेळाव्याचे विश्वपंढरी सभागृह, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले होते.

बळजोरी केल्यास आम्ही गप्प बसणार नाही ! – सतेज पाटील, आमदार, काँग्रेस

बळजोरी केल्यास आम्ही गप्प बसणार नाही ! – सतेज पाटील, आमदार, काँग्रेस

गायरान भूमीवर ग्रामस्थांनी केलेले अतिक्रमण नसून ती त्यांच्या अधिकाराची भूमी आहे. शहरी भागाला वेगळा आणि ग्रामीण भागाला वेगळा न्याय असे का ? आमच्या सरकारने वर्ष २०२२ मध्ये काढलेला शासकीय अध्यादेश अंतिम मानून गायरान भूमीची जागा गावठाण हद्दवाढ म्हणून संमत करावी.

‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे होणारा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी प्रयत्नरत रहाणे आवश्यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे होणारा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी प्रयत्नरत रहाणे आवश्यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हे व्याख्यान ऐकल्यावर ‘समाजातील लोकांचे व्यापक प्रमाणात प्रबोधन होण्यासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करूया’, असे उपस्थित सर्वांनी सांगितले.

गायरान भूमीवरील अतिक्रमण न काढण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते दिशाभूल करत आहेत ! – चंद्रकांत पाटील

गायरान भूमीवरील अतिक्रमण न काढण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते दिशाभूल करत आहेत ! – चंद्रकांत पाटील

न्यायालयाचा निर्णय असतांनाही गायरान भूमीवरील अतिक्रमण काढू न देण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते लोकांची दिशाभूल करत आहेत, असे मत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

गड-दुर्गांवरील अतिक्रमणे सरकारने तात्काळ हटवावीत ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

गड-दुर्गांवरील अतिक्रमणे सरकारने तात्काळ हटवावीत ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

चाकण (पुणे) येथील संग्रामदुर्ग गडावरील अतिक्रमण हटवले !

अफझलखानाच्या कबरीभोवती झालेले अवैध बांधकाम तोडण्यासाठी आंदोलन करणार्‍यांवरील गुन्हे मागे घ्या !

अफझलखानाच्या कबरीभोवती झालेले अवैध बांधकाम तोडण्यासाठी आंदोलन करणार्‍यांवरील गुन्हे मागे घ्या !

राष्ट्ररक्षणासाठी आंदोलन करणार्‍यांवर गुन्हे नोंद केले जाणे हे हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !

गडदुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी सरकारने धडक मोहीम उघडावी ! – छत्रपती संभाजीराजे भोसले

गडदुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी सरकारने धडक मोहीम उघडावी ! – छत्रपती संभाजीराजे भोसले

प्रतापगड येथील अफझलखानाच्या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी भूमीवर नियंत्रण मिळवले होते. न्यायालयाने अनेकवेळा आदेश देऊनही हे अतिक्रमण काढण्याचे धाडस आजपर्यंतच्या कोणत्याच सरकारने दाखवले नव्हते.

राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करा !

राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करा !

गाय ही भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे प्रतीक आहे. शेतकरी कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्यासाठी, तसेच ग्रामीण अर्थक्रांतीसाठी देशी गाय संवर्धन ही काळाची आवश्यकता आहे. तरी या संदर्भात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात त्वरित गोसंवर्धन आयोग स्थापन करावा.

पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणांना स्पर्श !

पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणांना स्पर्श !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्‍या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला.