निवडणूक कामकाजामुळे काही मार्गावरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता !
नागरिकांनी सहकार्य करण्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आवाहन
नागरिकांनी सहकार्य करण्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आवाहन
महायुतीने गेल्या १० वर्षांत प्रचंड विकासकामे केली आहेत. असे असतांना लोकसभा निवडणुकीतील प्रचारात सध्या वैयक्तिक टीका मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुका विकास विरुद्ध विद्वेष, अशा होत आहेत.
देशातील अधिकाधिक दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मतदान केंद्रावर पोचून त्यांना मतदान करणे सोपे आणि सोयीचे होण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सक्षम ॲप’ सिद्ध केले आहे.
लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी मतदान करण्यासाठी ‘कोल्हापूर वॉकर्स कोल्हापूर’च्या वतीने मतदान जागृती फेरी काढण्यात आली. यात रंकाळा तलाव परिसरात आलेल्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
तीव्र उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मतदानासाठी मतदान केंद्रावर येणारे मतदार आणि नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक त्या सेवासुविधा द्या. जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३ मे या दिवशी कोल्हापूर येथे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते.
२८ एप्रिलला एका मुसलमान व्यक्तीने रुईकर वसाहत येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीसमोरील जागेत नमाजपठण केले होते.
सोलापूर येथील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून १ मेपासून सोलापूरचे तापमान ४४ अंश सेल्सिअस झाले आहे. प्रचंड उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून सकाळी १० ते दुपारी ५ पर्यंत घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे.
काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये देशाचा सन्मान हरवला होता. आतंकवाद वाढला आणि भ्रष्टाचार बोकाळलेला होता; परंतु १० वर्षांच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारने ही प्रतिमा पुसून काढली.
वर्ष २००४ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने आंध्रप्रदेशमध्ये अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण अल्प करून ते मुसलमानांना दिले होते. आंध्रप्रदेशातही काँग्रसने मुसलमानांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. आताही कर्नाटक सरकारचा तोच प्रयत्न करत आहे.