१८ मेपासून श्रीमद् आद्य शंकराचार्य जयंती उत्सवास प्रारंभ ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी

१८ मेपासून श्रीमद् आद्य शंकराचार्य जयंती उत्सवास प्रारंभ ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी

या निमित्ताने शुक्रवार पेठ येथील पीठात आठवडाभर प्रवचन, कीर्तन, गायन आणि देवी भागवत यांचे आयोजन केले आहे. त्याचसमवेत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा पीठाच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे……

कामात प्रगती नसल्याने अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !

कामात प्रगती नसल्याने अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !

ठेकेदाराकडून जे काम करण्यात येत आहे, ते पूर्ण क्षमतेने चालू नसल्याचे निदर्शनास आले. त्याचसमवेत कामावर ठेकेदाराचे कुणीही कामगार उपस्थित नव्हते आणि कोणतीही यंत्रसामुग्री उपलब्ध नव्हती

पंचगंगा नदीत अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी विनाप्रक्रिया मिसळत असल्याचे संयुक्त पहाणीत सिद्ध !

पंचगंगा नदीत अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी विनाप्रक्रिया मिसळत असल्याचे संयुक्त पहाणीत सिद्ध !

केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवासारख्या उत्सवात प्रदूषणाचे कारण पुढे करून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी करणारे महापालिका प्रशासनाचे या गंभीर प्रदूषणाकडे दुर्लक्ष का ?

साजणीतील अवैध फटाका कारखान्यावर धाड

साजणीतील अवैध फटाका कारखान्यावर धाड

पोलिसांनी अधिक पडताळणी केली असता त्यांना या कारखान्याच्या जवळच असलेल्या अन्य एका साठाकेंद्रात मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियिम पावडर, अर्धा पोते गंधक, वजनकाटा, लोखंडी चाळणी आणि फटाके आढळून आले.

शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या गैरसमजातून दोघा भिक्षुकांना जमावाकडून मारहाण !

शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या गैरसमजातून दोघा भिक्षुकांना जमावाकडून मारहाण !

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे संशयित तरुण भिक्षुक असून कुटुंबियांसह त्यांचे मिरज येथील कृपामयी रुग्णालयाजवळील झोपडपट्टीत वास्तव्य असल्याचे समोर आले.

श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने ब्राह्मण संघटनांच्या वतीने शोभायात्रा पार पडली !

श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने ब्राह्मण संघटनांच्या वतीने शोभायात्रा पार पडली !

श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने येथील ब्राह्मण संस्था-संघटना यांनी भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित करा ! – हर्षद निंबाळकर, विशेष सरकारी अधिवक्ता

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित करा ! – हर्षद निंबाळकर, विशेष सरकारी अधिवक्ता

सरकार पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठी जिल्हा न्यायालयात आवेदन प्रविष्ट (दाखल) करण्यात आले आहे. त्यावर सरकारी वकिलांचा युक्तीवाद ९ मे या दिवशी संपला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मे या दिवशी होणार आहे.

निवडणुकीच्या संदर्भातील छायाचित्रे, ध्वनीचित्रीकरण समाजमाध्यांवर प्रसारित करणार्‍यांवर गुन्हे नोंद !

निवडणुकीच्या संदर्भातील छायाचित्रे, ध्वनीचित्रीकरण समाजमाध्यांवर प्रसारित करणार्‍यांवर गुन्हे नोंद !

इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक २१ आणि २५३ मतदान केंद्र येथे एकाने भ्रमणभाष केंद्रात नेण्यास बंदी असतांना त्याच्यासह आत प्रवेश करून चित्रीकरण केले.

१० मे या दिवशी श्री परशुराम जयंतीच्या निमित्त ब्राह्मण संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रम आणि शोभायात्रा !

१० मे या दिवशी श्री परशुराम जयंतीच्या निमित्त ब्राह्मण संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रम आणि शोभायात्रा !

वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजेच १० मे या दिवशी श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर येथील १६ ब्राह्मण संस्थांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रम आणि शोभायात्रा यांचे आयोजन केले आहे.

मतदानाच्या तिसर्‍या टप्प्यात ५५ टक्के मतदान : किरकोळ घटना वगळता बहुतांश मतदान शांततेत !

मतदानाच्या तिसर्‍या टप्प्यात ५५ टक्के मतदान : किरकोळ घटना वगळता बहुतांश मतदान शांततेत !

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ पासून, तसेच दुपारी १२ नंतरही कडक उन्हात अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी ५ पर्यंत ६३.७१ टक्के, तर हातकणंगले मतदारसंघात ६२.१८ टक्के मतदान झाले होते.