नवी मुंबईतील एम्.जी.एम्. रुग्णालयात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू !
कळंबोली येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पाठीवर गाठ आली असल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भरती केले होते.
कळंबोली येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पाठीवर गाठ आली असल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भरती केले होते.
येथील माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर घोणसे घाटात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार झाले असून ३० प्रवासी घायाळ झाले आहेत.
कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णालयात भरती झालेल्या सामान्य नागरिकांना अक्षरश: घर-दार विकून रुग्णालयांची देयके द्यावी लागत होती आणि दुसरीकडे मंत्री, नगरसेवक यांनी सरकारकडून देयके घेणे, हा एक प्रकारे सरकारी तिजोरीवर मारलेला डल्लाच आहे !
मुंबईहून बंगालमधील दुर्गापूरला जाणारे ‘स्पाइसजेट’ या प्रवासी वाहतूक आस्थापनाचे ‘बोइंग बी ७३७’ विमान वादळात अडकले. त्यानंतर विमानातील वरच्या भागात ठेवलेले सामान खाली पडू लागले.
देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात जुलै २०२० मध्ये बसवण्यात आलेली रक्त साठवणुकीची यंत्रणा १८ मासांनंतरही कार्यान्वित करण्यात आलेली नाही.
औषधाच्या विक्री मूल्यावर केंद्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे औषधनिर्मिती आणि विक्री आस्थापनांचा देशभरात लाखो कोटी रुपयांचा महाघोटाळा चालू आहे.
कोल्हापूर येथील महिलेला दलालाच्या माध्यमातून पुण्यात आणून, पैशांचे आमीष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली होती. हे शस्त्रकर्म रुबी हॉलमध्ये झाले होते. ‘रुग्णाशी पत्नीचे नाते आहे’, असे सांगून हे अवयव प्रत्यारोपण करण्यात आले होते.
मूलभूत सुविधांसाठी जनतेला मागणी करावी लागणे आणि त्यांच्या पूर्ततेसाठी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
तमिळनाडूतील ख्रिस्तीधार्जिणे स्टॅलीन सरकार संबंधित रुग्णालयावर काहीही कारवाई करणार नाही, हे जाणा ! यासाठी आता हिंदूंनीच संघटित होऊन सरकारला कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !
श्रीलंकेत गॅस सिलिंडरसाठी पहाटे ४ वाजल्यापासून लोकांना रांगेत उभे रहावे लागत आहे. रांगेतील सहस्रावधी लोकांपैकी केवळ ३०० लोकांना सिलिंडरसाठी कूपन मिळत आहे, अशी व्यथा श्रीलंकेच्या बट्टीकोला परिसरात रहाणार्या ३१ वर्षीय शिक्षिका वाणी सुसई यांनी मांडली.