वैयक्तिक वाहिनीवरून सत्संग शृंखलेचे प्रसारण करणारे अमरावती येथील मानव बुद्धदेव यांचा सत्कार !

वैयक्तिक वाहिनीवरून सत्संग शृंखलेचे प्रसारण करणारे अमरावती येथील मानव बुद्धदेव यांचा सत्कार !

सनातन संस्थेच्या वतीने मागील वर्षापासून समाजासाठी ‘ऑनलाईन’ सत्संगाची शृंखला अखंडित प्रसारित केली जात आहे. सत्संगाच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून ३ ते १० एप्रिल या कालावधीत ‘कृतज्ञता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना प्रतिकूल काळही अनुकूल होऊन ‘प्रत्यक्ष भगवंतच कार्य करून घेतो’, याची आलेली प्रचीती !

राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना प्रतिकूल काळही अनुकूल होऊन ‘प्रत्यक्ष भगवंतच कार्य करून घेतो’, याची आलेली प्रचीती !

‘ट्विटर’वर हिंदू जागृत होऊन हिंदुत्वाच्या विषयावर धर्माच्या बाजूने जोरदार वैचारिक लढा देत असून ‘ट्विटर’ची वाटचाल ‘सेक्युलर  इंडिया’कडून ‘हिंदु राष्ट्रा’कडे (कलियुगांतर्गत सत्ययुग) होत असल्याची प्रचीती येणे…

होळी-रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि महिला सुरक्षेसाठी मुंबई अन् पालघर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

होळी-रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि महिला सुरक्षेसाठी मुंबई अन् पालघर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

रंगपंचमीच्या दिवशी असे अपप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

हुतात्म्यांनी स्वतंत्र केलेल्या राष्ट्रात आपण हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

हुतात्म्यांनी स्वतंत्र केलेल्या राष्ट्रात आपण हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

तुमच्या पिढीने आता वीर बनवून विजयाच्या पायरीवर म्हणजेच हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वतंत्र हिंदुस्थानकडून हे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.

(म्हणे) ‘होळी हा मद्यपान आणि अमली पदार्थ यांचे सेवन करण्याचा उत्सव !’

(म्हणे) ‘होळी हा मद्यपान आणि अमली पदार्थ यांचे सेवन करण्याचा उत्सव !’

असे विधान अन्य धर्मियांच्या उत्सवाविषयी करण्याचे धाडस कुणी कधी प्रशासकीय अधिकारी दाखवत नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक असतात, हे लक्षात घ्या !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील उद्योजकांसाठी घेतलेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीमध्ये उद्योजकांचा कृतीशील सहभाग !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील उद्योजकांसाठी घेतलेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीमध्ये उद्योजकांचा कृतीशील सहभाग !

कोविड-१९ च्या कालावधीमध्ये समाजातील अनेकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून विविध ‘ऑनलाईन’ उपक्रम घेण्यात आले. त्यात धर्मप्रेमी उद्योजक, अधिवक्ते, आधुनिक वैद्य आणि हिंदुत्वनिष्ठ जोडले गेले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोरोना महामारीच्या संकटात मागील १ वर्ष अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना प्रत्यक्ष धर्मकार्य करण्यात मर्यादा येत होत्या; परंतु हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून विविध ‘ऑनलाईन’ उपक्रमांद्वारे धर्मप्रेमी उद्योजक, अधिवक्ते, आधुनिक वैद्य आणि हिंदुत्वनिष्ठ जोडले गेले.

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’कडून पुण्यात पुरातत्व विभागाची झाडाझडती !

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’कडून पुण्यात पुरातत्व विभागाची झाडाझडती !

कृती समितीने उपस्थित केलेल्या अनेक सूत्रांवर साहाय्यक संचालकांनी ‘निधी नाही, मनुष्यबळ अपुरे आहे’, अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. यानंतर कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी पुराव्यांसह अतिक्रमणांविषयी माहिती दिल्यावर साहाय्यक संचालक निरूत्तर झाले.

पेण येथील दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे तहसीलदार अन् पोलीस प्रशासन यांना निवेदन

पेण येथील दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे तहसीलदार अन् पोलीस प्रशासन यांना निवेदन

‘पेण येथील सांक्षी गडावर होत असलेल्या अतिक्रमणाविषयी लक्ष घालून त्यातही सहकार्य करावे’, अशी विनंती करण्यात आली.

विशाळगडावरील अतिक्रमणाचे सूत्र गंभीर असून याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि जिल्हाधिकार्‍यांच्या समवेत बैठक घेऊ ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

विशाळगडावरील अतिक्रमणाचे सूत्र गंभीर असून याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि जिल्हाधिकार्‍यांच्या समवेत बैठक घेऊ ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

जिल्हाधिकार्‍यांना सूचित करून सर्वांची एकत्रित बैठक घेऊन अतिक्रमण काढण्याविषयी जिल्हाधिकार्‍यांना योग्य ती पावले उचलण्यासाठी सांगणार, असे आश्‍वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले.