प्रभु श्रीरामचंद्र हे जगाच्या न्यायाचे रक्षक ! – ह.भ.प. चारुदत्त आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार
शत्रूला संपवण्यासाठी सर्वप्रथम शत्रूच्या समर्थकांना नष्ट करावे लागते, हे नितीतत्त्व प्रभु श्रीरामचंद्रांनी समाजासमोर ठेवले. प्रभु श्रीरामचंद्र हे जगाच्या न्यायाचे रक्षक आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.