बिकानेर (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर तलवारीने आक्रमण करून गोळीबार
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांधांना अधिक जोर येऊन ते हिंदूंवर आक्रमण करतात, यात आश्चर्य ते काय ?
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांधांना अधिक जोर येऊन ते हिंदूंवर आक्रमण करतात, यात आश्चर्य ते काय ?
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.
गुजरात राज्यात ‘लव्ह जिहाद’ कायदा अस्तित्वात असूनही धर्मांध त्याला जुमानत नाहीत, यावरून त्यांचा उद्दामपणा लक्षात येतो. त्यामुळे हा कायदा अधिक कडक करून त्याची प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक, असेच हिंदूंना वाटते !
मोदी सरकारने हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कठोर धर्मांतरबंदी कायदा करावा, असे हिंदूंना वाटते !
दिवसाढवळ्या आणि तेही हिंदूंच्या भागात येऊन हिंदूंचे धर्मांतर करण्याऱ्या ख्रिस्त्यांकडून विरोध करणाऱ्या हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या धर्मांध ख्रिस्त्यांची राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाळेपुळे खणून काढून सर्वांना कारागृहात डांबले पाहिजे.
कारवाई करण्यास नकार देणार्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
उत्तरप्रदेशात गोहत्या बंदी असतांनाही गोहत्या होऊन गोमांसाचे वितरण होते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! भारतातील ज्या राज्यांत गोहत्या बंदी आहे, तेथे सर्रास गोहत्या होऊन गोमांसाचे वितरण होत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
असे विधान अन्य धर्मियांच्या उत्सवाविषयी करण्याचे धाडस कुणी कधी प्रशासकीय अधिकारी दाखवत नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक असतात, हे लक्षात घ्या !