
‘आजकाल विवाह सोहळा हा एक मौजमजेचा कार्यक्रम असल्याचे हिंदूंना वाटते. त्यामुळे विवाहाचे विधी होत असतांना विवाहाला आलेली माणसे गप्पागोष्टी करत असतात, तसेच तेव्हा गाणी लावलेली असतात आणि अधूनमधून ‘बँड’ही वाजत असतो. या गोंगाटामुळे धार्मिक विधीमुळे निर्माण होणारी सात्त्विकता टिकून न रहाता घटते. हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) विवाहविधी केल्यामुळे आणि मंत्रोच्चारांतील सुमधुर नादामुळे अष्टदिशा भारित होतात अन् चैतन्याच्या स्तरावर वधू-वरांना अशीर्वादात्मक बळ प्राप्त करून दिले जाते. हे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेल्या वैज्ञानिक चाचणीद्वारेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विवाह सोहळ्याकडे ‘एक मौजमजेचा कार्यक्रम’ म्हणून न पहाता ‘एक धार्मिक संस्कार’ म्हणून पाहिल्यास त्याचा वधु-वरांना, तसेच विवाहाला आलेल्या मंडळींनाही लाभ होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम हे ‘गुरुमंदिर’, तर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या निवासाची खोली ही ‘गुरुमंदिराचे गर्भगृह होत आहे’, असे महर्षींनी सांगणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात काही सकारात्मक पालट दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी, नाणीजधाम यांनी काढलेले गौरवोद्गार !
‘सूर्यदेवाच्या प्रतिमेचा चेहरा अधिकाधिक हसरा दिसणे’, ही गुरुदेवांच्या रामराज्य-स्थापनेच्या कार्याप्रती आनंद व्यक्त करून सूर्यदेवाने दिलेली पावतीच !
विश्वकल्याणासाठी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे संक्षिप्त चरित्र
महर्षि व्यासांप्रमाणेच कलियुगातील सर्व ज्ञानसंपन्न दैवी विभूती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !