ज्या समाजाला हिंसा आवडते, तो शेवटचे दिवस मोजत आहे !
अमरावती येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची दंगलखोरांना चेतावणी
अमरावती येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची दंगलखोरांना चेतावणी
‘‘आताही ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे, त्या राज्यांत जिल्हाधिकार्यांना आदेश देऊन नियमानुसार भोंगे का हटवले जात नाहीत ?’’
आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो; मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेचा पुरस्कार केला जाईल ! – सरसंघचालक
नागरिकांनी प्रेरणा घेऊ नये, यासाठी देशातील मंदिरे आणि पराक्रम यांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातही तीच परंपरा चालू राहिली.
देशाची प्राथमिकता हिंदूंचे हित, म्हणजे राष्ट्रहित असली पाहिजे. अन्य हित, म्हणजे भाषा, जाती आदी गौण आहेत.
‘भारत हिंदु राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे का?’, या प्रश्नावर सरसंघचालक म्हणाले की, कुणी स्वीकारो अथवा नाही; पण भारत हे ‘हिंदु राष्ट्र’च आहे. आपल्या राज्यघटनेचे स्वरूप हिंदुत्व आहे. देशाच्या अखंडतेची भावनाही तशीच आहे.
हिंदु समाजाची एकता आणि संघटन करणे, हे कुणाचाही नाश किंवा हानी करण्याच्या उद्देशाने नाही. समतोल, विवेक, सर्वांप्रती आत्मियता हेच हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व आहे.
गेल्या १ सहस्र वर्षांत मुसलमान आक्रमणकर्ते, तसेच ख्रिस्ती मिशनरी आणि पोर्तुगीज यांच्यामुळे हिंदु धर्म सोडून अन्य धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलेल्या हिंदूंना परत हिंदु धर्मात आणण्यासाठी केंद्र सरकारनेच योजना राबवली पाहिजे !
कोरोना काळात संघ स्वयंसेवकांनी अविरत सेवा केली. कांहींनी प्राणही गमावले. कोरोनानंतर संघ कार्याची गती अधिक वाढावी. संघ शताब्दी काळात संघ कार्याचा परिणाम समाजातील सर्व घटकांवरून दिसेल अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे.
हिंदूंविना भारत नाही आणि भारताविना हिंदू नाही. भारत तुटला, पाकिस्तान उदयाला आला; कारण ‘आपण हिंदू आहोत’ हेच विसरून गेलो. प्रथम स्वतःला हिंदू समजणार्यांची शक्ती न्यून झाली आणि नंतर संख्या.