हिंदु धर्म सोडून गेलेल्यांची ‘घरवापसी’ करणार !- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

हिंदु धर्म सोडून गेलेल्यांची ‘घरवापसी’ करणार !- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

गेल्या १ सहस्र वर्षांत मुसलमान आक्रमणकर्ते, तसेच ख्रिस्ती मिशनरी आणि पोर्तुगीज यांच्यामुळे हिंदु धर्म सोडून अन्य धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलेल्या हिंदूंना परत हिंदु धर्मात आणण्यासाठी केंद्र सरकारनेच योजना राबवली पाहिजे !

कोरोना संसर्गाच्या काळानंतर संघकार्य गतीने वाढवावे ! – मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व. संघ

कोरोना संसर्गाच्या काळानंतर संघकार्य गतीने वाढवावे ! – मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व. संघ

कोरोना काळात संघ स्वयंसेवकांनी अविरत सेवा केली. कांहींनी प्राणही गमावले. कोरोनानंतर संघ कार्याची गती अधिक वाढावी. संघ शताब्दी काळात संघ कार्याचा परिणाम समाजातील सर्व घटकांवरून दिसेल अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे.

हिंदूंना ‘हिंदू’ रहायचे असेल, तर भारताला अखंड बनवावेच लागेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

हिंदूंना ‘हिंदू’ रहायचे असेल, तर भारताला अखंड बनवावेच लागेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

हिंदूंविना भारत नाही आणि भारताविना हिंदू नाही. भारत तुटला, पाकिस्तान उदयाला आला; कारण ‘आपण हिंदू आहोत’ हेच विसरून गेलो. प्रथम स्वतःला हिंदू समजणार्‍यांची शक्ती न्यून झाली आणि नंतर संख्या.

गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित अशी प्रगती केली नाही; कारण निवडलेला मार्ग योग्य नव्हता ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित अशी प्रगती केली नाही; कारण निवडलेला मार्ग योग्य नव्हता ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

भारतातील लोकांनी या भूमीला प्राचीन काळापासून ‘मातृभूमी’ मानले आहे. आपण हीच भूमिका जर कायम ठेवली आणि भाऊ-बहिणी म्हणून एकत्र काम केले, तर भारताची प्रगती कुणीच रोखू शकत नाही.

हिंदूंना संरक्षण देणे, संघ शाखांचा विस्तार करणे आणि हिंदुहिताचा मार्ग प्रशस्त करणे, यांवर डॉ. मोहन भागवत भर देणार !

हिंदूंना संरक्षण देणे, संघ शाखांचा विस्तार करणे आणि हिंदुहिताचा मार्ग प्रशस्त करणे, यांवर डॉ. मोहन भागवत भर देणार !

संघाच्या दसरा मेळाव्यात बोलतांना डॉ. भागवत यांनी पश्‍चिम बंगालमधील हिंदूंच्या हत्या आणि हिंदूंच्या घटणार्‍या लोकसंख्येमुळे होणार्‍या त्यांच्या पलायनाविषयी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या दौर्‍याला विशेष महत्त्व आहे.

भारत सरकारने बांगलादेशला समज द्यावी ! – रा.स्व. संघाच्या बैठकीत ठराव

भारत सरकारने बांगलादेशला समज द्यावी ! – रा.स्व. संघाच्या बैठकीत ठराव

‘बांगलादेशात अल्पसंख्य समाजावर अत्याचार होत असतांना संयुक्त राष्ट्रांसारखी आंतरराष्ट्रीय संस्था, तसेच मानवी हक्क संघटना कशा गप्प बसू शकतात ?’ असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित करण्यात आला.

हिंदूंची मंदिरे सरकारऐवजी भाविकांच्या कह्यात असायला हवीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

हिंदूंची मंदिरे सरकारऐवजी भाविकांच्या कह्यात असायला हवीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

संघाच्या नागपूर महानगरचा विजयादशमी उत्सव रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात २०० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत झाला. या वेळी ते बोलत होते.

सावरकरांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरून दयेची याचिका प्रविष्ट केली होती ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

सावरकरांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरून दयेची याचिका प्रविष्ट केली होती ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

अंदमान येथील कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरूनच ब्रिटीश सरकारकडे दयेची याचिका प्रविष्ट केली होती, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले.

हिंदू त्यांच्या मुलांना धर्माभिमान बाळगण्याचे शिक्षण देत नाहीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

हिंदू त्यांच्या मुलांना धर्माभिमान बाळगण्याचे शिक्षण देत नाहीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सध्याची व्यवस्था ‘निधर्मी’असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देणे शक्य नाही. हिंदु राष्ट्रात हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था सरकारी स्तरावरूनच केली जाईल. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !

उदय माहूरकर लिखित ‘वीर सावरकर – द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन’ या पुस्तकाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार प्रकाशन !

उदय माहूरकर लिखित ‘वीर सावरकर – द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन’ या पुस्तकाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार प्रकाशन !

केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त असून ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक आहेत पुस्तकाचे लेखक उदय माहूरकर !