गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित अशी प्रगती केली नाही; कारण निवडलेला मार्ग योग्य नव्हता ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
भारतातील लोकांनी या भूमीला प्राचीन काळापासून ‘मातृभूमी’ मानले आहे. आपण हीच भूमिका जर कायम ठेवली आणि भाऊ-बहिणी म्हणून एकत्र काम केले, तर भारताची प्रगती कुणीच रोखू शकत नाही.