साधना समजल्यावर मायेचा त्याग करणारे आणि मुलांवरही पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे श्री. धनंजय राजहंस !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. काल ३० डिसेंबरला आपण काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित पाहूया…

देवा, तू काय काढलेस जीवनदर्शन ।

देवा, तुला शरण येऊनी आम्ही ।
तुझा आशीर्वाद घेऊनी जातो ।
धन्य धन्य ती जीवनगाथा ।
त्रिवार माझा नमस्कार नाथा ॥

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी साधिकेला आलेली अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू बोलत असतांना ‘आईच माझी चौकशी करत असून ती मला उपाय सांगत आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यांच्या बोलण्याने मी उत्साही आणि आनंदी झाले.

साधनेमुळे खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

साधनेमुळे खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो. त्यामुळे नियमित साधना करून ईश्‍वराचा आदर्श भक्त व्हा, असे प्रतिपादन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवणे आवश्यक  ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

अहं शेतात उगवणार्‍या तणासारखा आहे, ज्याला संपूर्णत: नष्ट केल्याविना ईश्‍वरीकृपेचे पीक उगवत नाही. त्यामुळे सतत त्याची छाटणी करत रहावी लागते.

साधना समजल्यावर मायेचा त्याग करणारे आणि मुलांवरही पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे श्री. धनंजय राजहंस !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

‘श्री गुरुसारिखा असता पाठीराखा’ या उक्तीची प्रचीती घेणारे पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे अनेक जन्म आमच्या समवेत आहेत आणि ते सतत आमचे रक्षणही करतात’, असा भाव आता साधनेतून निर्माण झाला असल्याने ‘आम्हाला अनेक वेळा वाचवणारी गुरुमाऊलीच आहे’, यात काहीच शंका नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७२ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे’, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेल्या श्रीमती स्मिता सुरेश घाडगे !

आज मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी श्रीमती स्मिता सुरेश घाडगे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने एका साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .