हनुमंत, श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री गुरु यांना प्रार्थना केल्यावर पंढरपूर येथील श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांना आलेल्या अनुभूती

हनुमंत, श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री गुरु यांना प्रार्थना केल्यावर पंढरपूर येथील श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांना आलेल्या अनुभूती

माझी प्रार्थना पूर्ण होताच क्षणी हनुमंताने मला त्याच्या समवेत आकाशमार्गे नेले आणि सोलापूर येथील गुरुपौर्णिमा महोत्सव असलेल्या पाचही ठिकाणी पांढर्‍या फुलांचा वर्षाव केला.

वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रार्थना आणि शरणागती वाढवल्यामुळे सर्व सेवा ठरवलेल्या वेळेपेक्षा आधीच पूर्ण होत होत्या. पाऊस येऊ नये आणि उपस्थिती वाढावी; म्हणून साधकांकडून सातत्याने प्रार्थना होत होत्या…

वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी सेवा करतांना कोल्हापूर जिल्ह्यातील साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी सेवा करतांना कोल्हापूर जिल्ह्यातील साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना मी गुलाबाचे फूल दिले. त्यांनी ते फूल स्वीकारून माझा हात हातात घेतला. त्यांचा हात मला कापसासारखा मऊ लागला. तेव्हा ‘प्रत्यक्ष परात्पर गुरुदेवांचा आशीर्वाद मला मिळाला…असे मला वाटले.

तीव्र शारीरिक त्रास असूनही तळमळीने सेवा करणारे मुधोळ, जिल्हा बागलकोट (कर्नाटक) येथील धर्मप्रेमी केशव सार्वड !

तीव्र शारीरिक त्रास असूनही तळमळीने सेवा करणारे मुधोळ, जिल्हा बागलकोट (कर्नाटक) येथील धर्मप्रेमी केशव सार्वड !

 श्री.केशव सार्वड यांनी गुरुपौर्णिमेची ४०० हून अधिक निमंत्रण पत्रके एकट्याने घराघरांत जाऊन दिली. ते अनेक धर्मप्रेमींना कार्यक्रमाला घेऊन आले.

‘दीक्षा’, तिचे प्रकार आणि दीक्षेचे आध्यात्मिक महत्त्व !

‘दीक्षा’, तिचे प्रकार आणि दीक्षेचे आध्यात्मिक महत्त्व !

जेव्हा गुरु साधकाची किंवा शिष्याची आध्यात्मिक पातळी पाहून त्याला दीक्षा देतात, तेव्हा त्यांना ‘आध्यात्मिक पातळीनुसार दिलेली दीक्षा’ म्हणतात.

वर्ष २०२५ मध्ये पुणे येथे साजर्‍या झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ‘साधना सत्संगा’तील जिज्ञासूंना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

वर्ष २०२५ मध्ये पुणे येथे साजर्‍या झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ‘साधना सत्संगा’तील जिज्ञासूंना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

गुरुपौर्णिमेच्या प्रसाराच्या सेवेला नियमितपणे जात होते. पहिले २ – ३ दिवस माझे पाय दुखले. तेव्हा घरातल्यांनी ‘प्रसाराला जाऊ नकोस’, असे मला सांगितले, तरीही मी प्रसाराला जात होते. त्यानंतर हळूहळू माझे पाय दुखायचे बंद झाले. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञतेच्या भावाने आयोजित केलेला आणि साधक अन् धर्मप्रेमी यांना आनंदाची अनुभूती देणारा जळगाव येथील वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमा महोत्सव !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञतेच्या भावाने आयोजित केलेला आणि साधक अन् धर्मप्रेमी यांना आनंदाची अनुभूती देणारा जळगाव येथील वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमा महोत्सव !

सनातन संस्था वर्षभर जे विविध उपक्रम राबवते, त्यातून साधकांना अनेक जिज्ञासूंची नावे मिळतात. अशा धर्म कार्याची आवड असणार्‍या जिज्ञासूला गुरुपौर्णिमेला बोलावण्याचे नियोजन करण्यात आले.

वर्ष २०२५ मध्ये वणी (जिल्हा यवतमाळ) आणि यवतमाळ शहर येथे साजर्‍या झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती !

वर्ष २०२५ मध्ये वणी (जिल्हा यवतमाळ) आणि यवतमाळ शहर येथे साजर्‍या झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती !

‘गुरुपूजनाला आरंभ झाल्यावर ‘फेटा आणि पिवळ्या रंगाचा सदरा घातलेली गुरुमाऊली आसंदीत विराजमान आहे, तसेच गुरुमाऊलीच्या मागे साक्षात् भगवान श्रीकृष्ण विराट रूपात उभा आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले.

वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसार करत असतांना आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसार करत असतांना आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

‘‘तुम्ही ज्या घरांत जात होता, तिथे तिथे मला तुमच्या रूपात सूक्ष्मातून स्वामी समर्थ झोळी घेऊन जात आहेत’, असे दिसत होते. त्यामुळे मला अर्पण देण्याची इच्छा झाली.

वर्ष २०२५ मध्ये सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या गुरुपौर्णिमेच्या वेळी साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे !

वर्ष २०२५ मध्ये सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या गुरुपौर्णिमेच्या वेळी साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे !

वर्ष २०२५ मध्ये मी पहिल्यांदाच सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेथे सर्व जण मला पहिल्यांदाच भेटले, तरी ‘सगळे माझेच आहेत. एक परिवारच आहे’, असे मला वाटत होते.