वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसार करत असतांना आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !
‘‘तुम्ही ज्या घरांत जात होता, तिथे तिथे मला तुमच्या रूपात सूक्ष्मातून स्वामी समर्थ झोळी घेऊन जात आहेत’, असे दिसत होते. त्यामुळे मला अर्पण देण्याची इच्छा झाली.