ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते व भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते.

ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला आसाम आणि महाराष्ट्र येथे समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अन् केलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रसार !

ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला आसाम आणि महाराष्ट्र येथे समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अन् केलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रसार !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केलेली ही अनमोल ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोचवण्यासाठी हे राष्ट्रव्यापी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

श्री गणेश जयंतीचा इतिहास आणि महत्त्व

श्री गणेश जयंतीचा इतिहास आणि महत्त्व

श्री गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुक्ल पक्ष चतुर्थी. माघ शुक्ल पक्ष चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते.

सनातनच्या विविध ग्रंथांचे आध्यात्मिक महत्त्व !

सनातनच्या विविध ग्रंथांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘सनातन संस्थेचे ग्रंथ हे कलियुगातील पाचवा वेद आहेत. या ग्रंथांमध्ये पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसलेले ईश्वरी ज्ञान आहे. त्यामुळे सनातनची ग्रंथसंपदा अनमोल आहे. यांतील काही ग्रंथांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, सात्त्विक आहाराचे महत्त्व, असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम आणि आधुनिक आहाराचे तोटे आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

नाशिक जिल्ह्यात सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

नाशिक जिल्ह्यात सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’त सहभागी होण्याचे केले आवाहन !

विख्यात शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी सांगितलेले स्वदेशीचे महत्त्व !

विख्यात शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी सांगितलेले स्वदेशीचे महत्त्व !

आजपासूनच निर्धार करूया, ‘यापुढे कोणतीही विदेशी वस्तू, मग ती कितीही स्वस्त वा आकर्षक असली, तरी ती खरेदी करून मी माझा स्वाभिमान, राष्ट्राभिमान गहाण टाकणार नाही !

तर्क, त्याची व्याप्ती आणि महत्त्व !

तर्क, त्याची व्याप्ती आणि महत्त्व !

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

भारतीय शिक्षणप्रणाली आणि आप्त-प्रमाणाचे (शब्दप्रमाणाचे) महत्त्व !

भारतीय शिक्षणप्रणाली आणि आप्त-प्रमाणाचे (शब्दप्रमाणाचे) महत्त्व !

मनुष्याने बुद्धीच्या दोषांना जर दूर केले, वासनांना नष्ट केले, चित्तावर जमलेल्या कर्मांच्या संस्कारांपासून रक्षण केले आणि त्याच्यात अहंभावाचा लेशही राहिला नाही, तर त्या मनुष्याचा संबंध कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण न होता दैवी सत्तेशी जोडला जातो.

शिक्षणप्रणालीला प्रमाणांचा आधार असणे आवश्यक !

शिक्षणप्रणालीला प्रमाणांचा आधार असणे आवश्यक !

‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. १७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘निश्चयात्मक बुद्धीची आवश्यकता !’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.