मेवात (हरियाणा) येथील हिंदूंच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ सातारा येथे जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन !

मेवात (हरियाणा) येथील हिंदूंच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ सातारा येथे जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन !

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे विजय गाढवे, बजरंग दलाचे रवींद्र ताथवडेकर, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे सतिश ओतारी, सरदार विजयसिंह बर्गे, हृषिकेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्‍थित होते.

मैतेई समाजातील लोकांच्‍या घरांना ख्रिस्‍ती कुकी आतंकवाद्यांनी लावली आग !

मैतेई समाजातील लोकांच्‍या घरांना ख्रिस्‍ती कुकी आतंकवाद्यांनी लावली आग !

आग विझवण्‍यासाठी गेलेल्‍या सैनिकांना कुकी महिलांनी केला विरोध ! इंफाळ (मणीपूर) – मणीपूर येथे कुकी आणि मैतेई समाजातील लोकांमध्‍ये चालू असलेल्‍या हिंसाचाराच्‍या संदर्भात प्रतिदिन नवीन घटना समोर येत आहेत. येथे २७ जुलै या दिवशी कुकी आतंकवाद्यांनी मैतेई समाजातील लोकांच्‍या घरांना आग लावल्‍यानंतर ती विझवण्‍यासाठी तेथे जाण्‍याचा प्रयत्न करणार्‍या सुरक्षायंत्रणांच्‍या सैनिकांना कुकी महिला विरोध करत असल्‍याचा … Read more

काश्मीरमधून भगवा नष्ट झाल्यामुळे नंतर तेथे तिरंग्यालाही स्थान राहिले नाही ! – विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक, भोपाळ

काश्मीरमधून भगवा नष्ट झाल्यामुळे नंतर तेथे तिरंग्यालाही स्थान राहिले नाही ! – विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक, भोपाळ

एका वृत्तवाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांनी एकदा म्हटले होते की, ‘मुसलमानांची संख्या वाढली, तर कोणता डोंगर कोसळणार आहे ?’ मुसलमानांची संख्या वाढल्याने डोंगर कोसळला नाही; पण देश तुटला. आणि लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या. असे परखड उद्गार त्यांनी काढले

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या नरसंहाराची चेतावणी !

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या नरसंहाराची चेतावणी !

अशा प्रकारे मिथ्या आरोप करून हिंदूंना लक्ष्य करणार्‍या धर्मांधांवर बांगलादेश सरकारने कठोर कारवाई करावी, यासाठी भारत सरकारने बांगलादेशवर दबाव आणला पाहिजे !

गोरखपूर येथील लव्‍ह जिहाद प्रकरणी अल्‍पवयीन हिंदु मुलीशी मैत्री करून धर्मांधाकडून अपहरण !

गोरखपूर येथील लव्‍ह जिहाद प्रकरणी अल्‍पवयीन हिंदु मुलीशी मैत्री करून धर्मांधाकडून अपहरण !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे रहाणार्‍या एका ११ वर्षीय हिंदु मुलीची फेसबूकवर एका धर्मांधासमवेत मैत्री झाली. तो धर्मांध पूर्वी गोरखपूर येथे रहात होता. धर्मांध २ वर्षांपूर्वी अल्‍पवयीन हिंदु मुलीला खोट्या प्रेमात अडकवून फूस लावून महाराष्‍ट्रातील लातूर येथे घेऊन आला.

जेव्‍हा नरसंहार नाकारला जातो, तेव्‍हा त्‍याची पुनरावृत्ती होते ! – राहुल कौल, राष्‍ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्‍मीर

जेव्‍हा नरसंहार नाकारला जातो, तेव्‍हा त्‍याची पुनरावृत्ती होते ! – राहुल कौल, राष्‍ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्‍मीर

‘सेक्‍युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) जाणीवपूर्वक हिंदूंचा नरसंहार झालाच नाही, तर मुसलमानही मारले गेल्‍याचे सांगून नरसंहाराची धग अल्‍प करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ष

गोव्यात ‘पाकिस्तानी गल्ली’ उभी करणार्‍यांची नांगी ठेचा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

गोव्यात ‘पाकिस्तानी गल्ली’ उभी करणार्‍यांची नांगी ठेचा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु तरुणींना मुसलमान तरुण फसवून त्यांच्याशी निकाह करत आहेत. हिंदूंचा वंश संपवण्यासाठी हे कारस्थान रचले आहे. हिंदु तरुणींमध्ये धर्मप्रेम निर्माण करणे काळाची आवश्यकता आहे.

मी हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि ‘हिंदुत्‍वाचा सैनिक’ आहे !

मी हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि ‘हिंदुत्‍वाचा सैनिक’ आहे !

माझे नाव फ्रान्‍सुआ गोतिए असून मी फ्रेंच आहे. मी कॅथॉलिक म्‍हणून जन्‍मलो आणि वाढलो असलो, तरी मी एक हिंदुत्‍वाचा समर्थक आहे. हिंदू हे जगात सर्वाधिक छळ झालेले आणि सहनशील लोकांपैकी एक आहेत. मी एक लेखक आणि पत्रकार म्‍हणून हिंदूंचे रक्षण करण्‍याचा प्रयत्न करतो; कारण……….

बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये १५४ हिंदूंच्या हत्या !

बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये १५४ हिंदूंच्या हत्या !

बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !

जम्मू-काश्मीरमधील आतंकवादाला पराभूत करण्यात सरकार अपयशी ! – पनून कश्मीर

जम्मू-काश्मीरमधील आतंकवादाला पराभूत करण्यात सरकार अपयशी ! – पनून कश्मीर

काश्मीरमधील आतंकवाद अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणे, हा वास्तवाचा विपर्यास असल्याचा आरोप ! काश्मिरी हिंदूंच्या संघटनेला जे वाटते त्याकडे सरकारने गांभीर्याने पहावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !