Assam CM On Bangladesh Crisis : १० वर्षांत आसाम, बंगाल आणि झारखंड राज्यांची स्थिती बांगलादेशासारखी होईल !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे गंभीर विधान
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे गंभीर विधान
हिंदूंनो, तुम्ही काश्मीरमधून परागंदा झालाच आहात. भविष्यात देशातील विविध भागांतून परागंदा होण्याची वेळ आल्यास भारत सोडून तुम्ही कुठे जाणार ?, कुठला देश तुम्हाला आश्रय देणार ?, याचा विचार करा !
माणूस इतका क्रूर असू शकतो, हे भारतीय संस्कृतीला ठाऊक नव्हते. या राक्षसी आक्रमणाने संपूर्ण समाज भयकंपित झाला.आमचे सगुणच आमचे दुर्गण ठरले. तेव्हा आवश्यकता होती चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचे महान् राजनीतीनिपुण गुरु चाणक्य यांची !
जोपर्यंत भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होत नाही, तोपर्यंत भारतातील आणि विदेशातील, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंचे रक्षण होणार नाही, हीच वस्तूस्थिती आहे !
सीएए कायद्याला होत असलेल्या विरोधावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल !
पाकिस्तानमधील हिंदूंसाठी कार्य करणारे मुंबईतील महेश वासू यांनी प्रसारित केला व्हिडिओ !
हिंदूंनी दीड सहस्र वर्षांत मुसलमानांकडून झालेले ‘न भूतो न भविष्यती’ असे अनन्वित अत्याचार सहन केले. आता हे सर्व विविध माध्यमांतून हिंदूंपर्यंत व्यापक प्रमाणात पोचवले जाणे, हे परिवर्तनाचे मोठे लक्षण आहे !
ज्या वेळेला आपल्याकडे स्वातंत्र्याचा उद्घोष होत होता, ‘वन्दे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या जात होता, ढोल-ताशा वादन केले जात होते, गुलाल उधळला जात होता, त्या वेळेला आपलेच लोक (हिंदु) पाकिस्तानात मरत होते. त्यांच्या किंकाळ्याही आम्हाला ऐकू येत नव्हत्या
एखाद्या देशात मुसलमान बहुसंख्य झाले, तर काय होते, याचे अफगाणिस्तान हे प्रत्यक्ष उदाहरण ! भविष्यात पाक आणि बांगलादेश येथेही हिंदूंची स्थिती हीच होणार आहे आणि या देशांकडून भारताने धडा घेतला नाही, तर पुढील काही दशकांनंतर भारतातही ही स्थिती आली, तर आश्चर्य वाटू नये !
तो दिवस लांब नाही, जेव्हा पाकिस्तानात एकही हिंदु उरणार नाही. आकडेवारी याची पुष्टी करतात. फाळणीच्या वेळी २२-२३ टक्के हिंदू होते. बांगलादेशच्या निर्मितीनंतर ते सुमारे ११-१२ शेष राहिले. आज ते २ टक्केही नाहीत. शेवटी हे २ टक्के किती दिवस टिकणार ?