बांगलादेशी घुसखोरांना आळा घालण्यासाठी शिंगणापूर (जिल्हा कोल्हापूर) ग्रामपंचायतीचा ठराव ! – रसिका पाटील, सरपंच, शिंगणापूर
काही लोकांनी सामाजिक माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने ठरावाचा प्रचार केल्याचे उघड
काही लोकांनी सामाजिक माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने ठरावाचा प्रचार केल्याचे उघड
बांगलादेशी अन् रोहिंग्या घुसखोर यांच्या समस्येविषयी वारंवार बोलले जाते. ‘बांगलादेशी घुसखोरांची भारतातील संख्या काही कोटींमध्ये गेली आहे’, असे एका अहवालाच्या संदर्भातील बातमीतून लक्षात आले. बांगलादेशी घुसखोर हे भारताच्या सुरक्षेसाठी पुष्कळ मोठा धोका आहेत.
असे झाल्यास तेथील हिंदू नामशेष होतील, हे निश्चित ! हे लक्षात घेऊन तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार का ?
आसाममधील अल्पवयीन हिंदु मुलीवर मुसलमानांनी बलात्कार केल्याचे प्रकरण
मुसलमानांचा जन्मदर हिंदूंच्या चौपट आहे. मुंबईत १० वर्षांनी हिंदू नामशेष झालेले असतील. या जनअसंतुलनावर उपाय म्हणजे जनता एन्.आर्.सी. ! या जनआंदोलनाचा आरंभ महाराष्ट्रातूनच करण्याचे कारण महाराष्ट्राला इतिहास आहे.
मुख्यमंत्री सरमा यांनी काही मासांपूर्वी केलेल्या दाव्यानुसार, ‘आसाममधील ४० विधानसभा मतदारसंघांत आमदार म्हणून कुणाला निवडून द्यायचे ?’, हे बांगलादेशी घुसखोर ठरवतात. यावरूनही घुसखोरीचे वास्तव लक्षात येईल !
हिंदूंकडे कुणी वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस करणार नाही, अशी पत आता जगभरातील हिंदूंनी निर्माण केली पाहिजे !
बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट झालेला भारत !
मी आमदार म्हणून नाही, तर हिंदु म्हणून तुम्हाला (पोलिसांना) शक्ती देण्यासाठी आलो आहे. उल्हासनगरमध्ये आज काय चालू आहे ?, हे तुम्हाला ठाऊक नाही. उल्हासनगरमध्ये एकेका घरात ४०-४० बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान रहातात.
घुसखोरांचे नंदनवन बनलेल्या भारतात उद्या अराजक माजले, तर त्यात बांगलादेशींची भूमिका मोठी ठरल्यास आश्चर्य वाटू नये !