नाकर्तेपणावर मलमपट्टी 

सध्या ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सवाच्या नावाने जो बागूलबुवा सिद्ध केला जात आहे, यावरून ‘जे जलप्रदूषण होते, ते जणू काही गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळेच होते’, असे चित्र निर्माण केले जात आहे.

मुंबईमध्ये घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या मातीच्याच !

शाडूची माती ही नैसर्गिक असल्यामुळे त्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीमुळे कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही. याउलट कागदी लगद्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीमुळे प्रदूषण होते. त्यामुळे शाडूच्या मातीची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आहेत.

यंदा गणेशोत्सवासाठी गोव्यात पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती उपलब्ध

श्री गणेश कला केंद्र, पुणे वर्ष २००७ पासून शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या, पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्तींचे उत्पादन करण्यात अग्रेसर आहे. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या १०० टक्के पर्यावरणपूरक आहेत.

भुसावळ येथील नवनिर्माण गणेशोत्सव मंडळाकडून आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न !

हिंदु धर्मशास्त्रानुसार उत्सव साजरे करणार्‍या नवनिर्माण गणेशोत्सव मंडळाचा आदर्श सर्वच मंडळांनी घ्यावा !

पुण्यातील निर्बंधमुक्त मिरवणूक, पोलिसांचे ढिसाळ नियोजन, मंडळांवर कारवाई यांविषयी हलगर्जीपणा याविषयी पोलिसांना पुणेकरांकडून नोटीस !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले. मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी घेतलेला अधिक वेळ, ढोल-ताशा पथकांतील वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याकडे..

पुणेकरांच्या कराचा वाया गेलेला पैसा आयुक्तांच्या आणि अन्य अधिकार्‍यांच्या खिशातून वसूल करावा ! – विवेक वेलणकर, ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष

गणेशोत्सवासाठी लोखंडी टाक्यांपासून मूर्ती संकलनापर्यंत सर्व नियमित गणेशमूर्तीच्या विसर्जनाचे पर्याय उपलब्ध होते; मात्र त्यानंतरही आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत १५० फिरते हौद भाडेकराराने घेण्याचा निर्णय घेतला होता…

धर्माभिमान जागृत करूया !

हिंदूंनी साधना आणि धर्माचरण केल्यासच त्यांना सण-उत्सव कसे साजरे करावेत ? हे लक्षात येईल आणि त्यांच्यातील धर्माभिमान जागृत झाल्यास अशा प्रकारे चुकीच्या कृती त्यांच्याकडून होणार नाहीत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांत प्रवचन, सामूहिक नामजप या माध्यमांतून धर्मप्रसार !

अनेक मंडळांनी विषय आवडल्याचे सांगून बहुतांश सर्वच ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांना परत प्रबोधन करण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले.

मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत व्याख्यानांतून धर्मशिक्षणासह हिंदूसंघटन अन् प्रथमोपचार यांविषयी प्रबोधन !

काही ठिकाणी श्री गणेशाचा सामूहिक नामजपही घेण्यात आला, तर काही ठिकाणी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. नवी मुंबईमध्ये ३ ठिकाणी ‘प्रथमोपचार’ या विषयावर व्याख्याने घेण्यात आली.

धर्मवीर संभाजी महाराज तलावामध्ये श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनास सोलापूर महापालिकेकडून निर्बंध !

पाण्यामध्ये ‘केवळ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने प्रदूषण होते’, असा कुठलाही अहवाल नसतांना कशाच्या आधारावर श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना बंदी केली जात आहे ?