कोरोना नियमांचे पालन करून सण साजरे करून आनंद घ्या ! – ‘एम्स’ रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचे आवाहन

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डॉ. गुलेरिया यांचा या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

श्री गणेशमूर्तीची उत्तरपूजा आणि मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे शास्त्र

श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन केल्यास मूर्तीतील चैतन्य सर्वदूर पोचते आणि अनेकांना त्याचा आध्यात्मिकदृष्ट्या लाभ मिळतो !

स्वातंत्र्यलढ्याला दिशा देण्यासह ‘प्रबुद्ध (विद्वान) समाजच स्वातंत्र्य टिकवू शकतो’, ही दूरदृष्टी ठेवून लोकमान्य टिळक यांनी चालू केलेला ‘गणेशोत्सव’ आणि प्रगल्भ नेतृत्वाच्या अभावी आजच्या सण-उत्सवांना प्राप्त झालेले विकृत स्वरूप !

सण-उत्सवांमध्ये वाढत असलेले गैरप्रकार आणि विकृती रोखण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे ! –

श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करा !

श्री गणेशोत्सवातील मिरवणुका आदर्श कशा होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

श्री गणेशचतुर्थी निमित्ताने …

गौरी विसर्जनाच्या वेळी गणपति विसर्जन करायचे असतांना त्या दिवशी कोणताही वार किंवा कितवाही दिवस असला, तरी त्या दिवशी विसर्जन करता येते.

भाद्रपद मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

श्री गणेशचतुर्थीचा सण आनंदाचा । जाणूनी धर्मशास्त्र कृपाशीर्वाद मिळवू श्री गणेशाचा ॥

आम्ही प्रतिदिनच श्री गणेशाच्या छायाचित्राचेे पूजन करत असतांनासुद्धा श्री गणेशचतुर्थीला मात्र गणपतीची वेगळी मूर्ती का आणायची ?

श्री गणेशचतुर्थी विशेष : श्री गणेशपूजनातून पुष्कळ चैतन्य निर्माण होऊन पूजक आणि पुरोहितांना झाला आध्यात्मिक स्तरावर लाभ !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

मूर्तीदान नको, विसर्जनच योग्य !

महाराष्ट्रात प्रतिवर्षी काही हिंदुद्वेषी संघटना श्री गणेशमूर्ती दान चळवळ राबवतात. ‘पाण्याची टंचाई, दुष्काळ आणि जलप्रदूषण अशी कारणे देत श्री गणेशमूर्ती दान करा’, असे या संघटनांकडून सांगितले जाते.

श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व आणि त्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध असण्याचे कारण

हिंदु धर्मातील विविध देवता म्हणजे विविध तत्त्वे आहेत. त्यांच्या लहरी हे त्यांचे एक स्वरूप आहे. हिंदु धर्मामध्ये विशिष्ट तिथी आणि विशिष्ट देवतेची उपासना यांचीही सांगड घालण्यात आली आहे.