शौर्य दिनाची पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणी दिग्रस येथे हिंदु युवकावर धर्मांधांकडून आक्रमण !

असे व्हायला दिग्रस भारतात आहे कि पाकमध्ये ? धर्मांधांच्या या मुजोरीविषयी आता कुणीच का बोलत नाही ?

नवापूर येथे पकडलेले ५ धर्मांध दरोडेखोर पोलीस ठाण्यात खिडकीचे गज कापून पसार झाले !

दरोडेखोर काही वेळातच पोलीस ठाण्यातून खिडकीचे गज कापून पळून कसे काय जाऊ शकतात ? कि त्यांना पळून जाण्यास साहाय्य केले ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

मुसलमान महिलांनी दोनच अपत्यांना जन्म द्यावा ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे आवाहन

मुख्यमंत्र्यांनी आणि त्याही पुढे जाऊन केंद्र सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर मार्गानेच उपाययोजना आखावी.

श्रीकृष्णजन्मभूमीतील वादग्रस्त मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या हिंदु महासभेच्या नेत्याला अटक

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा जलद गतीने निकाल लागण्यासाठी सरकारने प्रयत्न करून सत्य परिस्थिती समोर आणल्यास असले प्रकार वारंवार घडणार नाहीत !

इमाम छेड काढतात, तर त्यांचे अनुयायी बलात्काराचा प्रयत्न करतात; म्हणून मुसलमान महिला मशिदीमध्ये जात नाहीत !

जर मशिदीमध्ये मुसलमान महिलाच सुरक्षित नसतील, तर अन्य धर्मियांतील महिला, तरुणी आणि मुली धर्मांधांच्या वासनांधतेतून कशा सुटतील ?

युवतीला पळवून नेणारा मौलवी समशेर आलम याला अटक

हिंदूंच्या संतांची खोट्या प्रकरणात अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांनी अपकृत्य केल्यावर मात्र त्याला प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !

बिहारमध्ये पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात असलेल्या ऐहितासिक बौद्ध गुहेचे मजारीमध्ये रूपांतर !

बिहारमध्ये मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार असल्यामुळे या भूमी जिहाद्यांवर कारवाई होण्याची शक्यता अल्प आहे !  

श्रद्धा वालकर हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आफताब याला फाशी द्या !

देशात अनधिकृतपणे होणारे धर्मांतर आणि लव्ह जिहाद या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करावा, या मागण्यांसाठी ‘विराट मूक मोर्चा’ काढण्यात आला

भागलपूर (बिहार) येथे महंमद शकील याने हिंदु महिलेची हात-पाय, कान आणि स्तन कापून केली हत्या !

भागलपूरमध्ये जिहादी महंमद शकील याने एका हिंदु महिलेची हात-पाय, कान आणि स्तन कापून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी दिल्याने इस्लाम दुर्बल होईल !

महिलांना तलाक देणे, ‘निकाह हलाला’ करणे, बुरख्यामध्ये ठेवणे, लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद आदींमुळे इस्लामवर जी टीका होत आहे, त्यामुळे इस्लाम सशक्त होत आहे, असे इमामांना वाटते का ?