ज्यांनी आश्रय, रोजगार आणि अन्न दिले, त्यांच्यावरच उलटले !
यातून भारताने धडा घेणे आवश्यक आहे. फाळणीच्या वेळी धर्माच्या आधारे लोकसंख्येची अदलाबदल न झाल्यामुळेच आज पाकमधील हिंदूंचा वंशसंहार होत आहे, तर भारतात हिंदूंनी सर्वधर्मसमभावामुळे पोसले ते धर्मांध हिंदूंचा विनाश करण्यासाठी टपले आहेत !