बांग्लादेश के महादेवपुर में धर्मांधों ने काली मंदिर को आग लगा दी !
बांग्लादेश के हिन्दुओं की रक्षा कब होगी ?
बांग्लादेश के हिन्दुओं की रक्षा कब होगी ?
वर्ष २०४७ मध्ये मुसलमानांची लोकसंख्या ३५ टक्के झाल्यास भारताच्या विभाजनाची पुनरावृत्ती होऊ शकते. इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल आणि हिंदूंना वाचवायचे असेल, तर स्वा. सावरकरांच्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल.
उद्दाम धर्मांध ! थेट पोलिसांवरच आक्रमण करणारे धर्मांध हिंदूंवर आक्रमण करण्यास कधी मागे-पुढे पहातील का ? अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने केली पाहिजे, तरच अशा प्रवृत्ती वठणीवर येतील !
सोन्याची तस्करी कपड्यांमध्ये लपवून करणारा बिहारमधील जमिउल्ला अहमद (वय ३९ वर्षे) याला सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.
हिंदूंना त्यांच्या देशात श्रीरामाचे गाणे लावणेही किती कठीण झाले आहे, याची नोंद सरकार गांभीर्याने कधी घेणार ? हिंदुत्वनिष्ठ सरकार राज्यात असतांना अशा प्रकारच्या घटना घडतच रहाणे, हे अपेक्षित नाही !
बरेली, उत्तरप्रदेश येथील मुसलमानबहुल करेली गावात एका हिंदु तरुणाची चारचाकी आणि धर्मांध युवकाची दुचाकी यांच्या किरकोळ अपघाताचे निमित्त साधून तेथील हिंसक धर्मांध मुसलमान जमावाने हिंदु तरुणावर आक्रमण करत त्याला बेदम मारहाण केली.
आश्चर्य म्हणजे दंगल झाल्यानंतर सामान्यतः पोलिसांचे स्थानांतर होत नाही; कारण कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणणे आवश्यक असते. तसेच उत्तरदायी नेत्यांनी गंभीर आरोप केल्यानंतर सामान्यतः शहानिशा झाल्याखेरीज पोलिसांचे स्थानांतर होत नाही.
सुनील घनवट म्हणाले, ‘‘त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवायला निघालेले उत्तरप्रदेशमध्ये ज्ञानव्यापी मंदिरात मात्र हिंदूंच्या प्रवेशाला विरोध करतात.
‘अर्श विद्या समाजम्’ ही संघटना लव्ह जिहादला बळी पडून धर्मांतर केलेल्या मुलींना स्वधर्मात आणण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कार्य करते.
एका १३ वर्षीय मुलीवर चालत्या चारचाकी गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अन्वर हुसेन आणि मोमिनूर रहमान अशी बलात्कार करणार्यांची नावे आहेत.