देशाचे दुसरे विभाजन रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद अनुसरणे आवश्यक ! – रणजित सावरकर    

वर्ष २०४७ मध्ये मुसलमानांची लोकसंख्या ३५ टक्के झाल्यास भारताच्या विभाजनाची पुनरावृत्ती होऊ शकते. इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल आणि हिंदूंना वाचवायचे असेल, तर स्वा. सावरकरांच्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल.                         

जळगाव येथे दंगलखोर धर्मांधांना समजवणार्‍या पोलिसांवर दगडफेक !

उद्दाम धर्मांध ! थेट पोलिसांवरच आक्रमण करणारे धर्मांध हिंदूंवर आक्रमण करण्यास कधी मागे-पुढे पहातील का ? अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने केली पाहिजे, तरच अशा प्रवृत्ती वठणीवर येतील !

सोन्याची तस्करी कपड्यांमध्ये लपवून करणार्या धर्मांधाला अटक !

सोन्याची तस्करी कपड्यांमध्ये लपवून करणारा बिहारमधील जमिउल्ला अहमद (वय ३९ वर्षे) याला सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.

चिखली (जिल्‍हा बुलढाणा) येथे विवाहाच्‍या वरातीत श्रीरामाचे गाणे लावल्‍यावरून धर्मांधांकडून दंगल !

हिंदूंना त्‍यांच्‍या देशात श्रीरामाचे गाणे लावणेही किती कठीण झाले आहे, याची नोंद सरकार गांभीर्याने कधी घेणार ? हिंदुत्‍वनिष्‍ठ सरकार राज्‍यात असतांना अशा प्रकारच्‍या घटना घडतच रहाणे, हे अपेक्षित नाही !

बरेलीमध्‍ये धर्मांधांकडून हिंदु तरुणाला बेदम मारहाण !

बरेली, उत्तरप्रदेश येथील मुसलमानबहुल करेली गावात एका हिंदु तरुणाची चारचाकी आणि धर्मांध युवकाची दुचाकी यांच्या किरकोळ अपघाताचे निमित्त साधून तेथील हिंसक धर्मांध मुसलमान जमावाने हिंदु तरुणावर आक्रमण करत त्‍याला बेदम मारहाण केली.

संभाजीनगर येथून स्थानांतरित करण्यात आलेले पोलीस आयुक्त श्री. निखिल गुप्ता

छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर !

आश्चर्य म्हणजे दंगल झाल्यानंतर सामान्यतः पोलिसांचे स्थानांतर होत नाही; कारण कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणणे आवश्यक असते. तसेच उत्तरदायी नेत्यांनी गंभीर आरोप केल्यानंतर सामान्यतः शहानिशा झाल्याखेरीज पोलिसांचे स्थानांतर होत नाही.

हिंदूंना ‘भाईचारा’ शिकवणारे जामा मशिदीत हनुमान चालिसा पठणाला अनुमती देतील का ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

सुनील घनवट म्हणाले, ‘‘त्र्यंबकेश्‍वर मंदिरात धूप दाखवायला निघालेले उत्तरप्रदेशमध्ये ज्ञानव्यापी मंदिरात मात्र हिंदूंच्या प्रवेशाला विरोध करतात.

‘द केरल स्टोरी’च्या चमूकडून ‘अर्श विद्या समाजम्’ला ५१ लाख रुपयांची देणगी !

‘अर्श विद्या समाजम्’ ही संघटना लव्ह जिहादला बळी पडून धर्मांतर केलेल्या मुलींना स्वधर्मात आणण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कार्य करते.

आसाममध्ये चारचाकी गाडीत ४ मुसलमानांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार !

एका १३ वर्षीय मुलीवर चालत्या चारचाकी गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अन्वर हुसेन आणि मोमिनूर रहमान अशी बलात्कार करणार्‍यांची नावे आहेत.