रशियाकडून भारताला होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा ठप्प !

रशियाने युक्रेनवर आक्रमण करून चालू केलेल्या युद्धानंतर अमेरिकेसह अनेक पाश्‍चात्त्य देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत. याचा फटका भारतालाही बसला आहे. आता रशियाने भारताच्या शस्त्रांंची आयात रोखली आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दोन व्यक्तींतील संबंधांपेक्षा अधिक चांगले ! – अमेरिका

असे विधान अमेरिकेतील ‘यू.एस्. नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल’चे ‘इंडो पॅसिफिक कोऑर्डिनेटर’ असलेले कर्ट कँपबेल यांनी केले. ते येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

आम्ही युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी रशियाला शस्त्रे देणार नाही ! – चीन

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी निवेदनात म्हटले की, रशियाला पाठवलेल्या त्या वस्तूंवरही बंदी घालण्यात येईल, ज्यांचा वापर नागरी आणि सैनिकी दोन्हींसाठी करता येईल. चीनला युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे.

आताचा भारत प्रत्युत्तर देणारा देश आहे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

आजच्या भारताची धोरणे भारताबाहेरच्या लोकांच्या दबावाखालची नसतात. हा स्वतंत्र भारत आहे. भारत आता ‘तुम्ही कुणाकडून तेल विकत घ्या ? आणि कुणाकडून घेऊ नका ?’, हे त्याला सांगणार्‍या देशांच्या दबावाखाली रहात नाही.

भारताने शत्रूूंना ओळखून त्यांच्याशी वागावे !  

युक्रेनचा पाक आणि चीन यांचे नाव न घेता युक्रेनचा सल्ला

भारत खरोखरच जगाचा विश्‍वगुरु ! – युक्रेनच्या उपपरराष्ट्रमंत्री एमीन झापरोवा

आज भारताला विश्‍वगुरु, वैश्‍विक शिक्षक आणि मध्यस्थ बनण्याची अवश्यकता आहे. युक्रेनला पाठिंबा देणे, हा खर्‍या ‘विश्‍वगुरु’साठी योग्य पर्याय आहे, असेही झापरोवा यांनी म्हटले आहे.

भारताने ब्रिटनशी व्यापाराविषयीची चर्चा थांबवल्याचे वृत्त निराधार ! – भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

खलिस्तान्यांनी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमणावेळी ब्रिटनचे पोलीस संरक्षण करण्यात अपयशी ठरले होते. यामुळेच भारताने ब्रिटनशी व्यापाराविषयीची चर्चा थांबवल्याचे वृत्त काही विदेशी माध्यमांनी प्रसारित केले होते. 

भारताच्या नोटिसीनंतर पाकिस्तान सिंधु जल करारातील सुधारणेवर चर्चा करण्यास सिद्ध !

वर्ष २०१७ ते २०२२ या काळात भारताने कराराविषयी ५ बैठका घेतल्या होत्या. त्यात पाकने कधीच भारताची सूत्रे स्वीकारली नाही. त्यामुळेच भारताने पाकला नोटीस बजावली होती. 

(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे !’ – ओआयसी

ओआयसीचे निवेदन म्हणजे धर्मांध मानसिकतेचा नमूना ! – भारताने फटकारले