
दुबई – गेल्या २ मासांपासून लाल समुद्र आणि अरबी समुद्र यांसह या संपूर्ण मार्गामध्ये भारतीय नौदलाने १७ नौकांची समुद्री दरोडेखोरांपासून सुटका केली. या संदर्भात परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले की, आपल्यासोबत वाईट गोष्टी घडत राहिल्या, तर ‘त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही’, असे आपण म्हणू शकत नाही.
लाल समुद्रातील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील २० देशांच्या कृती दलाने कारवाई चालू केली असली, तरी त्यात भारताचा सहभाग नाही. भारत एडनचे आखात आणि अरबी समुद्र येथे नौकांचे संरक्षण करत आहे.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी येणार भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण