ओबीसी आरक्षणाविना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाविना नको, असा ठराव एकमताने २७ डिसेंबर या दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत करण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाविना नको, असा ठराव एकमताने २७ डिसेंबर या दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत करण्यात आला.
विधानसभा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून उत्तर दिले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण, विधीमंडळात एकमताने ठराव संमत
‘‘प्रशासकीय मान्यता नाही आणि निधीही उपलब्ध नाही, असे असूनही नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजनाचा घाट का घातला ? हे सूज्ञ सातारावासिय ओळखून आहेत.
कालावधी वाढणार नसल्याचे बैठकीतून स्पष्ट
जर निवडणुकांच्या प्रसारामुळे आणि सभांमुळे कोरोनाच्या संसर्गात वाढ होणार असेल, तर ही निवडणूक पुढे ढकलणे आवश्यकच आहे ! हे का सांगावे लागते ?
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांचे वडील तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे.
सनातन हिंदु धर्मा ला विसरणे, हेच देशातील सर्व समस्यांमागील कारण ! यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेखेरीज दुसरा पर्याय नाही, हे आतातरी लक्षात घ्या !
प्रत्येक उमेदवाराला त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयीची माहिती प्रसारमाध्यमे आणि दूरचित्रवाणी आदींच्या माध्यमातून सार्वजनिक करावी लागणार !
‘आज ‘निवडणुका, मतदान आणि पैसा’, असे समीकरण झाले आहे. पैसे न वाटता मतदान होईल, तेव्हाच ‘खरे मतदान झाले’, असे म्हणता येईल.