‘ख्रिस्ती’ पंजाब !
चन्नी यांनी आता राज्यातील अन्य धर्मियांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. १० टक्के असलेल्यांच्या मतदानावर सत्ता मिळवता येत नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे.
चन्नी यांनी आता राज्यातील अन्य धर्मियांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. १० टक्के असलेल्यांच्या मतदानावर सत्ता मिळवता येत नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे.
३ जण घायाळ, एकाची स्थिती चिंताजनक
वर्ष २०३०-३१ मध्ये विश्वयुद्ध होणार असून योगी आदित्यनाथ भारताचे नेतृत्व करतील, असेही त्यांनी वर्तवले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि लोकमान्य टिळक यांचे नातू दीपक टिळक यांनी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला आहे.
ज्या २७ टक्के जागा इतर मागासवर्गीय समाजासाठी राखीव होत्या, त्यांवरील आरक्षण उठवून सर्वसाधारण प्रवर्गातून तेथे निवडणूक होणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.
मुसलमानांचा पक्ष असणार्या मुस्लिम लीगमुळे भारताची फाळणी झाली आणि आता एम्.आय.एम्.सारखा मुसलमानांचा दुसरा पक्ष भारताची सत्ता मिळवण्याचे स्वप्न पहात आहे. याचे कारण भारताचेच आता पाकिस्तान करण्याचा प्रयत्न असेल, हे लक्षात घ्या !
पुढच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळेल. सर्व अधिकारी, सचिव यांसह संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी हे सूत्र हातात घेणे आवश्यक आहे.
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठराव झाला असला, तरी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच होतील, अशी भूमिका राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अरविंदर पाल सिंह मदान यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे स्पष्ट केली.
भाजपपासून गोव्याला वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप हे दोघेही एकत्रितपणे काम करणार आहेत. व्यापक ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही स्वहिताच्या लहानसहान सूत्रांकडे दुर्लक्ष करणार आहोत.
महिलांना स्वावलंबी, स्वाभिमानी आणि सक्षम न बनवता त्यांना आमिषे दाखवून कमकुवत बनवणारे राजकीय पक्ष !