
‘आज ‘निवडणुका, मतदान आणि पैसा’, असे समीकरण झाले आहे. पैसे न वाटता मतदान होईल, तेव्हाच ‘खरे मतदान झाले’, असे म्हणता येईल. अनेक जण पैसे घेऊन मतदानासही जात नाहीत. पैशाविना मतदान होणे, हे मतदारास विचार करण्यासारखे होईल. लोकशाहीत जर चांगल्या मार्गाने स्थिर व्हायचे असेल, तर काळ्या पैशांचा होणारा वापर थांबवलाच पाहिजे. तसेच प्रत्येक राजकीय पुढार्याची संपत्ती ही कायमस्वरूपी तपासणे आवश्यक आहे. एखाद्या उमेदवाराची संपत्ती आज १ कोटी असेल आणि ५ वर्षांनी ती १०० कोटी होते. याचे अन्वेषण होणे आवश्यक आहे. या अवधीत त्याने खाल्लेले (भ्रष्टाचाराने कमावलेले) पैसे शासनाधीन करणे आवश्यक आहे, तरच लोकशाही सुधारेल !’
– अनुराधा मेहेंदळे (साभार : ‘लोकजागर’, १७ नोव्हेंबर २०१७)
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !
संपादकीय : सत्तापिपासू तृणमूल बंडखोर !
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !