आरोग्य भरतीचा पेपर ‘न्यासा’ आस्थापनातूनही फुटल्याचे उघड !
दोन एजंटानी फोडलेले पेपर काही परीक्षार्थींना ५ ते ८ लाख रुपये घेऊन दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ५ गुन्हे नोंद झाले असून २८ आरोपींना अटक केली आहे.
दोन एजंटानी फोडलेले पेपर काही परीक्षार्थींना ५ ते ८ लाख रुपये घेऊन दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ५ गुन्हे नोंद झाले असून २८ आरोपींना अटक केली आहे.
संवेदनशीलता, कुतूहल, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता ही तुम्ही कायम जपा ! ‘आयुष्यातील तंत्रज्ञानविरहित इतर सर्व गोष्टींविषयीही संवेदनशील रहा’, असा महत्त्वपूर्ण सल्लाही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.
पोलिसांनी २ स्वतंत्र गुन्हे नोंद केले असून आतापर्यंत तत्कालीन आयुक्त सुखदेव ढेरे, सुपे, ‘जी.ए. सॉफ्टवेअर’चे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख, अश्विन कुमार, वर्ष २०२१ ची टीईटी परीक्षा घेणार्या आस्थापनाचे प्रमुख सौरभ त्रिपाठी यांना अटक केली आहे.
यासाठी उत्तरदायींना शिक्षा केली पाहिजे !
मुळात शुक्रवारची सुट्टी असणे हाच निर्णय चुकीचा होता. जर तो आता सुधारला जात आहे आणि त्याला विरोध करण्यात येत असेल, तर विरोधकांवर कठोर कारवाई केली पाहिजे !
जगप्रसिद्ध वैज्ञानिक त्यांच्या शोधकार्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेला आधार मानतात, तर स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बहुसंख्यांक हिंदूंच्या देशामध्ये हिंदु विद्यार्थ्यांना ती शिकवली जात नाही, हे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना अन् हिंदूंना लज्जास्पद !
सी.बी.एस्.ई., एन्.सी.ई.आर्.टी. या केंद्र सरकारच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये अद्यापही हिंदूविरोधी लोक बसलेले असल्याने असा हिंदुद्वेष ते प्रदर्शित करत असतात. यावर केंद्र सरकारने कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे !
शुल्क भरण्यासाठी आग्रह धरून कागदपत्रांचीसुद्धा अडवणूक करण्यात येत आहे, अशा तक्रारी अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी सरकारकडे, तसेच राज्यातील समाजकल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे केल्या आहेत.
यासंदर्भातील आदेश २३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक भूषण सावईकर यांनी दिली आहे.
शासनाकडून अभ्यासगटाची स्थापना