संभाजीनगर खंडपिठाने ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या राज्यातील २५ सहस्र शिक्षकांच्या ८९ याचिका फेटाळल्या !
केंद्र सरकारने बंधनकारक केलेली ‘शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्र’ (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या ८९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने फेटाळल्या आहेत.