राष्‍ट्रघातकी जातीनिहाय जनगणना कशासाठी ?

राष्‍ट्रघातकी जातीनिहाय जनगणना कशासाठी ?

आधुनिक जगात वावरत असतांना देशाच्‍या जनतेला जातीजातींमध्‍ये विभागणे, हे राष्‍ट्रघातक आहे. त्‍यामुळे अशा गोष्‍टीला विरोध करणे नितांत आवश्‍यक आहे. तसेच जातीजातींमध्‍ये दरी निर्माण होणारी कोणतीही कृती राज्‍यघटनेला धरून नाही.

सनातन धर्माचा अपमान करणे, म्हणजे स्वतःचे अज्ञान प्रकट करणे !

सनातन धर्माचा अपमान करणे, म्हणजे स्वतःचे अज्ञान प्रकट करणे !

सध्या लबाड लोकांनी सनातन धर्माला अपकीर्त करण्याची जी मोहीम चालवली आहे, त्यात सर्वसामान्य जनता प्रवाहपतीत होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेली गणरायाची वाङ्मयीन मूर्ती ! : Ganapati

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेली गणरायाची वाङ्मयीन मूर्ती ! : Ganapati

राष्ट्राच्या जीवनात अनेक अद्भुत घटना घडत असतात, तसेच अनेक महापुरुषही जन्माला येतात. ते आपल्या सामर्थ्याच्या बळावर इतिहास घडवतात. त्यांचे जीवन चरित्र अखिल मानवजातीला प्रेरणा देणारे असते.

बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !

‘चंद्रयान-३’ आणि शिवसंकल्‍पसूक्‍त

‘चंद्रयान-३’ आणि शिवसंकल्‍पसूक्‍त

हिंदुस्‍थानच्‍या दृष्‍टीने विचार करता २३ ऑगस्‍ट २०२३ हा दिवस ‘ऐतिहासिक दिवस’ ठरला. या दिवशी हिंदुस्‍थानचे ‘चंद्रयान ३’ हे ‘विक्रम लँडर (अवतरक)’ चंद्राच्‍या भूपृष्‍ठावर अवतरले.

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन

‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.

वीर सावरकर उवाच

वीर सावरकर उवाच

‘हिंदु संस्‍कृतीने माणसाला देवत्‍वापर्यंत पोचण्‍याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्‍पन्‍न करण्‍याची पराकाष्‍ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली. तथापि हे जग केवळ सत्त्वाच्‍या एकाच धाग्‍याने विणले गेले नाही.

देशातील लोकशाही टिकवण्‍यासाठी शिवशाही हाच एक बलदंड आधार !

देशातील लोकशाही टिकवण्‍यासाठी शिवशाही हाच एक बलदंड आधार !

छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवायला हिंदूबहुल कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्‍तानात ?

वीर सावरकर उवाच

वीर सावरकर उवाच

ज्‍याला या जगात जगायचे असेल, जिंकायचे असेल, कमीत कमी इतरांकडून, अन्‍यायाकडून पराभूत व्‍हायचे नसेल, तर त्‍याला सत्त्व, रज आणि तम या तिन्‍ही परिस्‍थितीतील अवस्‍थांना यशस्‍वीपणे तोंड देता येईल, असे त्रिशूली साधनच वापरले पाहिजे.

मदनलाल धिंग्रा : एक विश्‍व गौरव !

मदनलाल धिंग्रा : एक विश्‍व गौरव !

जगावर राज्‍य करणार्‍या इंग्रजांच्‍या राजधानीत लंडनमध्‍ये सर कर्झन वायली यांना (१ जुलै १९०९ या दिवशी) कंठस्नान घालणारा ‘हिंदुस्‍थानचा पहिला क्रांतीकारक’ म्‍हणून विश्‍वाने मदनलाल धिंग्रा यांचा गौरव केला.