राष्ट्रघातकी जातीनिहाय जनगणना कशासाठी ?
आधुनिक जगात वावरत असतांना देशाच्या जनतेला जातीजातींमध्ये विभागणे, हे राष्ट्रघातक आहे. त्यामुळे अशा गोष्टीला विरोध करणे नितांत आवश्यक आहे. तसेच जातीजातींमध्ये दरी निर्माण होणारी कोणतीही कृती राज्यघटनेला धरून नाही.