श्रीकृष्णाविषयी श्रद्धा आणि भक्ती वाढवणारा विद्वत्तापूर्ण ग्रंथ : ‘योगेश्‍वर श्रीकृष्ण’ ! – – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

श्रीकृष्णाविषयी श्रद्धा आणि भक्ती वाढवणारा विद्वत्तापूर्ण ग्रंथ : ‘योगेश्‍वर श्रीकृष्ण’ ! – – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

पुणे जिल्ह्यातील ओझर येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर परिषदेत श्रीकृष्ण यांचे जीवन आणि शिकवण यांतील वैशिष्ट्यपूर्ण पैलू उलगडणारे ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर लिखित ‘योगेश्‍वर श्रीकृष्ण’ या ग्रंथाचे प्रकाशन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते झाले.

प्रदूषणाची चिंता करणारे ‘चिंतातूर जंतू’ !

प्रदूषणाची चिंता करणारे ‘चिंतातूर जंतू’ !

आपल्‍या देशातील अनेक चिंतातूर जंतूंना हिंदूंचे सण आले विशेषतः दिवाळी आली की, विविध प्रकारच्‍या प्रदूषणाने होणारी हानी ध्‍यानात येते. मग त्‍यांना कोणत्‍या गोष्‍टीचा उमाळा येईल, ते सांगता येत नाही. ‘हिंदु धर्म, संस्‍कृती आणि हिंदु समाज समूळ नष्‍ट व्‍हावा’, हेच त्‍यांचे स्‍वप्‍न आहे.

वेद, उपनिषदे आणि भारतीय जीवनपद्धत यांविषयी पाश्‍चात्त्य विचारवंतांचे कौतुकोद़्‍गार !

वेद, उपनिषदे आणि भारतीय जीवनपद्धत यांविषयी पाश्‍चात्त्य विचारवंतांचे कौतुकोद़्‍गार !

सध्‍या आपल्‍या जीवनावर पाश्‍चात्त्य जीवनपद्धतीचा प्रचंड प्रभाव जाणवतो. आपण आपल्‍या जीवनपद्धतीला पोषक नसलेल्‍या अनेक पाश्‍चात्त्य गोष्‍टी डोळे बंद करून स्‍वीकारल्‍या आहेत.

राष्‍ट्रघातकी जातीनिहाय जनगणना कशासाठी ?

राष्‍ट्रघातकी जातीनिहाय जनगणना कशासाठी ?

आधुनिक जगात वावरत असतांना देशाच्‍या जनतेला जातीजातींमध्‍ये विभागणे, हे राष्‍ट्रघातक आहे. त्‍यामुळे अशा गोष्‍टीला विरोध करणे नितांत आवश्‍यक आहे. तसेच जातीजातींमध्‍ये दरी निर्माण होणारी कोणतीही कृती राज्‍यघटनेला धरून नाही.

सनातन धर्माचा अपमान करणे, म्हणजे स्वतःचे अज्ञान प्रकट करणे !

सनातन धर्माचा अपमान करणे, म्हणजे स्वतःचे अज्ञान प्रकट करणे !

सध्या लबाड लोकांनी सनातन धर्माला अपकीर्त करण्याची जी मोहीम चालवली आहे, त्यात सर्वसामान्य जनता प्रवाहपतीत होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेली गणरायाची वाङ्मयीन मूर्ती ! : Ganapati

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेली गणरायाची वाङ्मयीन मूर्ती ! : Ganapati

राष्ट्राच्या जीवनात अनेक अद्भुत घटना घडत असतात, तसेच अनेक महापुरुषही जन्माला येतात. ते आपल्या सामर्थ्याच्या बळावर इतिहास घडवतात. त्यांचे जीवन चरित्र अखिल मानवजातीला प्रेरणा देणारे असते.

बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !

‘चंद्रयान-३’ आणि शिवसंकल्‍पसूक्‍त

‘चंद्रयान-३’ आणि शिवसंकल्‍पसूक्‍त

हिंदुस्‍थानच्‍या दृष्‍टीने विचार करता २३ ऑगस्‍ट २०२३ हा दिवस ‘ऐतिहासिक दिवस’ ठरला. या दिवशी हिंदुस्‍थानचे ‘चंद्रयान ३’ हे ‘विक्रम लँडर (अवतरक)’ चंद्राच्‍या भूपृष्‍ठावर अवतरले.

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन

‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.

वीर सावरकर उवाच

वीर सावरकर उवाच

‘हिंदु संस्‍कृतीने माणसाला देवत्‍वापर्यंत पोचण्‍याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्‍पन्‍न करण्‍याची पराकाष्‍ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली. तथापि हे जग केवळ सत्त्वाच्‍या एकाच धाग्‍याने विणले गेले नाही.