‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचा अपमान करणारे भालचंद्र नेमाडे खरे साहित्यिक आहेत का ?
‘ज्ञान शुद्ध, पवित्र, तेजस्वी आणि कल्याणकारी असते. ज्ञानी माणसाची लक्षणे सुद्धा अशीच आहेत. ज्याचे आचार-विचार शुद्ध , पवित्र, तेजस्वी आणि कल्याणकारी आहेत, तोच ‘ज्ञानी’ होय.