‘ज्ञानपीठ’ पुरस्‍काराचा अपमान करणारे भालचंद्र नेमाडे खरे साहित्‍यिक आहेत का ?

‘ज्ञानपीठ’ पुरस्‍काराचा अपमान करणारे भालचंद्र नेमाडे खरे साहित्‍यिक आहेत का ?

‘ज्ञान शुद्ध, पवित्र, तेजस्‍वी आणि कल्‍याणकारी असते. ज्ञानी माणसाची लक्षणे सुद्धा अशीच आहेत. ज्‍याचे आचार-विचार शुद्ध , पवित्र, तेजस्‍वी आणि कल्‍याणकारी आहेत, तोच ‘ज्ञानी’ होय.

मोहनदास करमचंद गांधींना समजून घेतांना….

मोहनदास करमचंद गांधींना समजून घेतांना….

काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी ‘मोहनदास गांधी यांचे वडील मुसलमान जमीनदार होते’, असे विधान केल्याचे आरोप करण्यात आले. या‍वरून पू. भिडेगुरुजी यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस अन् अन्य राजकीय पक्ष करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गांधी यांच्या लांगूलचालनाच्या भूमिकेमुळे राष्ट्राच्या होत असलेल्या हानीविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

लोकमान्‍य टिळक : एक अलौकिक हिंदु नेते !

लोकमान्‍य टिळक : एक अलौकिक हिंदु नेते !

‘छत्रपती शिवरायांनी घेतलेली हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापनेची शपथ आणि त्‍यांनी निर्माण केलेले हिंदवी स्‍वराज्‍य आपल्‍या बांधवांच्‍या स्‍मृतीतून नष्‍ट होऊ नये, तसेच शिवरायांना समोर ठेवून आपल्‍या बांधवांनी देश स्‍वतंत्र करण्‍यासाठी लढा द्यावा’, हा हेतू मनात धरून हे दोन्‍ही उत्‍सव साजरे करण्‍याचा प्रयत्न लोकमान्‍य टिळक यांनी केला.

रामायण आणि महाभारत हे राज्‍य, व्‍यवहार अन् युद्ध शास्‍त्रांचे शिक्षण देणारे महान ग्रंथ !

रामायण आणि महाभारत हे राज्‍य, व्‍यवहार अन् युद्ध शास्‍त्रांचे शिक्षण देणारे महान ग्रंथ !

आपल्‍यावर पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाचा पगडा एवढा आहे की, एखादी गोष्‍ट योग्‍य कि अयोग्‍य ? हे ठरवायचे असेल, तर स्‍वतःची मन आणि बुद्धी पाश्‍चात्त्य जगताकडे वळते.

स्‍वधर्मानुसार सर्वंकष विचार करणारे हिंदू आणि घातक मनोवृत्तीचा प्रत्‍यय देणारे धर्मांध प्रवृत्तीचे मुसलमान !

स्‍वधर्मानुसार सर्वंकष विचार करणारे हिंदू आणि घातक मनोवृत्तीचा प्रत्‍यय देणारे धर्मांध प्रवृत्तीचे मुसलमान !

नुकतेच केंद्रशासनाच्‍या विधी आयोगाने ‘समान नागरी कायद्या’साठी नागरिकांकडून सूचना मागवल्‍या आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘सर्व नागरिकांना समान कायदा आणि समान निर्बंध असावेत’, असे सर्वांना वाटते; पण मुसलमान समाजाला तसे वाटत नाही, यामागील कारणमीमांसा करणारा लेख येथे देत आहोत.

भारतमातेचा ‘बॅरिस्टर’ : स्वातंत्र्यवीर सावरकर !

भारतमातेचा ‘बॅरिस्टर’ : स्वातंत्र्यवीर सावरकर !

१४ जुलै १९०९ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘बॅरिस्टर’ पदवी देण्याचे नाकारण्यात आले. त्याचे औचित्य साधून त्याविषयीच्या उपलब्ध असलेल्या माहितीला अनुसरून सावरकरांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांची माहिती ‘भारतमातेचा बॅरिस्टर’ या लेखस्वरूपात येथे मांडत आहे.

भारतमातेचा ‘बॅरिस्‍टर’ : स्‍वातंत्र्यवीर सावरकर !

भारतमातेचा ‘बॅरिस्‍टर’ : स्‍वातंत्र्यवीर सावरकर !

१३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘राष्‍ट्रभक्‍तीला सुरुंग लावण्‍यासाठी इंग्रजांनी रचले कटकारस्‍थान आणि क्रांतीकारकांची माहिती समजण्‍यासाठी इंग्रजांनी पाठवला घरभेदी’, यांविषयीची माहिती वाचली.

ली वॉर्नर आणि अन्‍याय सहन न करण्‍याची सभ्‍यता पाळणारे भट्टाचार्यद्वयी !

ली वॉर्नर आणि अन्‍याय सहन न करण्‍याची सभ्‍यता पाळणारे भट्टाचार्यद्वयी !

बंगालच्‍या पोलीस खात्‍यात ‘इन्‍स्‍पेक्‍टर जनरल’च्‍या हुद्यापर्यंत गेलेले इंग्रज अधिकारी ली वॉर्नर यांच्‍याकडून प्रेरणा घेऊन तत्‍कालीन इंग्रज अधिकारी जॉन मोर्लेसाहेबांनी लंडनमधील हिंदी पुढार्‍यांना हद्दपार केले.

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्‍दर्शक यांचे अध:पतन !

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्‍दर्शक यांचे अध:पतन !

‘सध्‍या आपल्‍या देशात आपला धर्म आणि संस्‍कृती यांविषयी विपरीत अर्थ काढून त्‍यांची जागतिक स्‍तरावर विटंबना करण्‍याचा प्रयत्न चालू आहे.

हिंदूंच्या प्रतीकांना आक्रमकांनी दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ! – दुर्गेश परूळकर, लेखक आणि व्याख्याते, ठाणे

हिंदूंच्या प्रतीकांना आक्रमकांनी दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ! – दुर्गेश परूळकर, लेखक आणि व्याख्याते, ठाणे

औरंगजेब आपणाला प्रात:स्मरणीय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्यासाठी प्रात:स्मरणीय आहेत. आपल्या पूर्वजांनी दिलेली नावे पालटण्यामागे आपली संस्कृती नष्ट करणे, हे आक्रमकांचे षड्यंत्र होते.