दिवाळीच्या फटाक्यांनी प्रदूषण होते, अशी ओरड करणारे ढोंगी पर्यावरणप्रेमी आणि अंनिसवाले वर्षभर कुठे असतात ?

दिवाळीच्या फटाक्यांनी प्रदूषण होते, अशी ओरड करणारे ढोंगी पर्यावरणप्रेमी आणि अंनिसवाले वर्षभर कुठे असतात ?

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा प्रश्न

Dhirendra Krishna Shashtri : दिवाळीला फटाके बंदीचे कटकारस्थान रचले जाते; मात्र बकरी ईदवर कुणी बोलत नाही !

Dhirendra Krishna Shashtri : दिवाळीला फटाके बंदीचे कटकारस्थान रचले जाते; मात्र बकरी ईदवर कुणी बोलत नाही !

फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे ज्ञान पाजळले जाते; मात्र १ जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या नावाने फटाके फोडले जातात, तेव्हा ज्ञान कुठे जाते ? तेव्हा प्रदूषण होत नाही का ? दिवाळी आली की प्रदूषण होते का ?

‘हलाल प्रमाणित’ उत्‍पादनांना दूर ठेवून ‘हलालमुक्‍त दिवाळी’ साजरी करा !

‘हलाल प्रमाणित’ उत्‍पादनांना दूर ठेवून ‘हलालमुक्‍त दिवाळी’ साजरी करा !

भारतात राज्‍यघटना सगळ्‍यांनाच खाण्‍याचे स्‍वातंत्र्य देते; मात्र भारत सरकारच्‍या अधिकृत ‘अन्‍न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.ए.आय.) आणि ‘अन्‍न व औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) या संस्‍था उत्‍पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना काही खासगी….

दिवाळीनिमित्त आकाशकंदिल वितरण करतांना सोलापूर जिल्ह्यातील साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

दिवाळीनिमित्त आकाशकंदिल वितरण करतांना सोलापूर जिल्ह्यातील साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये साधकांनी दिवाळीनिमित्त आकाशकंदिल आणि भेटसंच वितरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांपैकी सोलापूर जिल्ह्यातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न येथे दिले आहेत.

साजरी करण्या दीपावली मनमंदिरी, या गुरुराया मम अंतरी ।

साजरी करण्या दीपावली मनमंदिरी, या गुरुराया मम अंतरी ।

१२.११.२०२३ (नरकचतुर्दशी) या दिवशी देवाला प्रार्थना केल्यावर मला पुढील ओळी सुचल्या आणि त्यानंतर देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली. 

यमदीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय तर टळतेच आणि मृत्यूनंतर सद्गती लाभते !

यमदीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय तर टळतेच आणि मृत्यूनंतर सद्गती लाभते !

‘सुखाने प्रवास करतांना रूपाला धक्का न लागता म्हणजेच थोडेही न खरचटता झालेला प्रवास तो सुखरूप प्रवास !’ येतांना जेवढी काळजी तेवढीच जातांनाही काळजी घेणे महत्त्वाचे ! देह संपेल; पण आत्म्याला सद्गती लाभावी; म्हणूनही धर्मशास्त्राने दूरदृष्टीने विचार करून ठेवला आहे.

दिन दिन दिवाळी

दिन दिन दिवाळी

भारतातील प्रत्येक कोपर्‍यात दिवाळीचे रंग वेगळेच आहेत. दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये दिवाळी हा सण ‘नरकचतुर्दशी’ म्हणून साजरा केला जातो.

शौर्याचे धडे देणारी गड (किल्ले) बांधण्याची परंपरा जोपासा ! 

शौर्याचे धडे देणारी गड (किल्ले) बांधण्याची परंपरा जोपासा ! 

हल्ली अनेक ठिकाणी गड बांधण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात मुलांना अवश्य भाग घ्यायला लावा. त्यानिमित्ताने त्यांचे कुतूहल चाळवेल, इतिहास वाचला जाईल, तसेच नवनिर्मितीचा आनंद मिळेल.

अभ्यंग स्नान !

अभ्यंग स्नान !

दिवाळीत पहिली अंघोळ अर्थात् अभ्यंगस्नानासाठी आपण निरनिराळी उटणे किंवा प्रचलित विज्ञापनांतील साबण, सुगंधी तेल, सुगंधी अत्तर यांची खरेदी करतो; मात्र शास्त्रानुसार सुगंधी आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर असलेले उटणे वापरणे सर्वाधिक हितावह ठरते.  

अभ्यंगस्नानाचे महत्त्व !  

अभ्यंगस्नानाचे महत्त्व !  

पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान ! स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू आणि देहातील पोकळ्या जागृतावस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. त्यामुळे या पोकळ्या चैतन्य ग्रहण करण्यासाठी संवेदनशील बनतात.