(म्हणे) ‘धर्म आणि राष्ट्रीयता यांमुळे देशाची हानी !’ – भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक

नेमाडे यांना धर्म आणि राष्ट्रीयता यांची ‘अ‍ॅलर्जी’ असेल, तर ज्या देशात या दोन गोष्टी नाहीत, त्या देशात त्यांनी खुशाल निघून जावे. भारत सोडून जगातील प्रत्येक राष्ट्राने त्याचा धर्म घोषित केला आहे, हे नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांना माहीत नाही, हे आश्‍चर्य आहे !

सनातन विचार आणि त्‍याची सद्यःस्‍थिती

सनातनी प्रणालीचे लेखन अजिबात प्रसिद्ध होऊच नये, ते दडपून टाकता आल्‍यास बरेच, अशा तर्‍हेची रानटी आणि मत्‍सरी विचार पद्धत आज सर्वत्र प्रचलित आहे. सनातन विचार प्रणालीवर सत्तेच्‍या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो.

धर्मात राजकारण नको; मात्र राजकारणी धार्मिक असायला हवा ! – श्री श्री रविशंकर

राजकारणात वैयक्तिक द्वेष असू नयेत. राजकारणात मतभेद असावेत; परंतु लोककल्याण आणि गावविकासासाठी मतभेद असता कामा नयेत. सत्ताधारी पक्षासमवेतच विरोधी पक्षही असणे आवश्यक आहे. राजकीय व्यक्तींनी मतभेद विसरून विकासाची कामे करावीत.

जुनी सर्व कर्मकांडे पालटली, तरी सनातन धर्म बुडणे शक्य नाही ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

जेव्हा आपण धर्म शब्दास ‘सनातन’ हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्वर, जीव आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र आणि त्यांचे सिद्धांत अन् तत्त्वज्ञान असा असतो.

सर्व धर्मांविषयी समान आदर करण्याची वेळ !

सौदी अरेबियाच्या एक तृतीयांश खासदारांनी सर्व धर्मांचा सन्मान राखला जावा, हे मान्य करणे

ख्रिस्त्यांप्रमाणे मुसलमानांनी वाढदिवस साजरा करू नये !  – देवबंद दारुल उलूम

मुसलमानांच्या धार्मिक संस्था त्यांना धर्माची माहिती देऊन त्यानुसार आचरण करण्यास सांगतात, तर दुसरीकडे हिंदूंच्या किती धार्मिक संस्था अशा प्रकारे हिंदूंना धर्माचरण करण्यास सांगतात ?

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापिठाने शीख विद्यार्थ्यांना कृपाण (लहान चाकू) धारण करण्यास दिली अनुमती !

शिखांचे १० वे गुरु गोविंद सिंह यांनी शिखांसाठी ५ गोष्टी अनिवार्य केल्या होत्या. यात केस, कडा, कृपाण, कचेरा (अंतर्वस्त्र) आणि कंगवा यांचा समावेश आहे. 

धर्मामध्ये जातीभेद नसतो, जाती तर केवळ एक सामाजिक व्यवस्था असणे !

‘आपल्या भारत देशात जातीभेदाच्या विरुद्ध पुष्कळ अपप्रचार करण्यात आला आहे; परंतु हा अपप्रचार जेवढा वाढत गेला, तेवढीच जातीभेदाची शृंखलाही दृढ होत गेली. जातीभेदाची उत्पत्ती आणि प्रचार हा अधिकतर राजकीय पक्ष अन् सरकार यांनी भारतियांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केला.

एकाच धर्मातील २ पंथांमधील वादामध्ये ‘पूजास्थळ कायदा १९९१’ लागू करू शकत नाही ! – सर्वाेच्च न्यायालय

हा खटला एकाच धर्माच्या वेगळ्या संप्रदायाच्या विरोधात आहे. हे धर्मांतराचे प्रकरण नाही. त्यामुळे यावर ‘पूजास्थळ कायदा १९९१’ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही.

महाराष्ट्रात अल्पसंख्यांकबहुल विद्यार्थी असलेल्या शाळांना दिले जात आहे धार्मिकतेच्या आधारे अनुदान !

धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर मदरशांना अनुदान कशासाठी ?