संस्कृती आणि धर्म यांवर आघात होतात, तेव्हा भगवंत अवतार घेतातच ! – प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती
संस्कृती आणि धर्म यांवर आघात होतात, तेव्हा संस्कृती अन् धर्म यांच्या रक्षणार्थ भगवंत अवतार घेतात. हेच श्रीकृष्ण आणि श्रीराम यांनी आपल्या अवतार कार्यामधून दाखवून दिले, असे मार्गदर्शन प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी केले.