संस्‍कृती आणि धर्म यांवर आघात होतात, तेव्‍हा भगवंत अवतार घेतातच ! – प.पू. माताजी स्‍थितप्रज्ञानंद सरस्‍वती

संस्‍कृती आणि धर्म यांवर आघात होतात, तेव्‍हा संस्‍कृती अन् धर्म यांच्‍या रक्षणार्थ भगवंत अवतार घेतात. हेच श्रीकृष्‍ण आणि श्रीराम यांनी आपल्‍या अवतार कार्यामधून दाखवून दिले, असे मार्गदर्शन प.पू. माताजी स्‍थितप्रज्ञानंद सरस्‍वती यांनी केले.

सर्व धर्मांचा आदर राखणे हे आपले कर्तव्‍य !

जिल्‍ह्यातील २०० हून अधिक मशिदींत झाले. शुक्रवारी नमाजानंतर सुमारे ४० मौलवी, धर्मगुरु यांच्‍या उपस्‍थितीत याविषयीच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या.

धर्मच राष्ट्राचा खरा आधार !

धर्म म्हणजे समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधीलकी, धर्म म्हणजे समाजनियंत्रण, धर्म म्हणजे एका विशाल परिवारात प्रेम आणि आपुलकीने रहाण्याची हमी, धर्म म्हणजे आत्मविकास, समाजविकास आणि राष्ट्राचा उत्कर्ष करण्याची अनुज्ञप्ती !

जपानमध्ये ५० टक्के महिलांची धर्मावरील श्रद्धा घटली !

जपानमध्ये लोकांची धर्मावरील श्रद्धा सातत्याने घटत आहे. त्यासाठी अनेक धार्मिक संघटनांचा राजकारणाशी असलेला संबंध आणि त्यांच्याकडून झालेले घोटाळे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्पृश्य-अस्पृश्यतेच्या खोट्या आरोपांवरून ब्राह्मणांना केले जात आहे कलंकित !

वैदिक धर्मात स्पृश्य-अस्पृश्य याला कोणतेही स्थान नसतांना त्याच्यावरून जनतेला भुलवणार्‍या राजकीय नेत्यांचे खरे स्वरूप जाणा !

अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील शाळांमध्ये शिकवला जाणार शीख धर्म !

अमेरिकेतील आतापर्यंत १६ राज्यांतील शाळांमध्ये शीख धर्म शिकवण्यात येत होता. व्हर्जिनिया शीख धर्म शिकवणारे १७ वे राज्य असणार आहे.

धार्मिक पद्धतीने विवाह केल्याने देवतांचे कृपाशीर्वाद मिळतात !

विवाहासारखा रज-तमात्मक प्रसंगही सात्त्विक करून त्याला अध्यात्माची जोड देऊन देवतांचे कृपाशीर्वाद प्राप्त करण्याची संधी हिंदु धर्माने दिली आहे.

श्रीरामाचे दर्शन घेण्‍यासाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्‍येला जाणार !

श्रीरामाने जीवनभर सत्‍य आणि धर्म यांचे आचरण केले. ही शिकवण सर्व मानवजातीला प्रेरणा देणारी आहे, असे मुख्‍यमंत्र्यांनी संदेशात म्‍हटले आहे.

(म्हणे) ‘धर्म आणि राष्ट्रीयता यांमुळे देशाची हानी !’ – भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक

नेमाडे यांना धर्म आणि राष्ट्रीयता यांची ‘अ‍ॅलर्जी’ असेल, तर ज्या देशात या दोन गोष्टी नाहीत, त्या देशात त्यांनी खुशाल निघून जावे. भारत सोडून जगातील प्रत्येक राष्ट्राने त्याचा धर्म घोषित केला आहे, हे नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांना माहीत नाही, हे आश्‍चर्य आहे !

सनातन विचार आणि त्‍याची सद्यःस्‍थिती

सनातनी प्रणालीचे लेखन अजिबात प्रसिद्ध होऊच नये, ते दडपून टाकता आल्‍यास बरेच, अशा तर्‍हेची रानटी आणि मत्‍सरी विचार पद्धत आज सर्वत्र प्रचलित आहे. सनातन विचार प्रणालीवर सत्तेच्‍या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो.