केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून पुरातत्व विभागाची लकवा झाल्यासारखी स्थिती !

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या उत्खननात मोलाची भूमिका बजावणारे भारतीय पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी आणि पुरातत्व तज्ञ के.के. महंमद यांचे आत्मचरित्र असणारे ‘अ‍ॅन इंडियान आय अ‍ॅम’ (मी भारतीय आहे) नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

हिंदूंच्या देवता पूजा करण्यायोग्य नसल्याचे शिकवणार्‍या ५ लाख शाळांवर सरकार पैसा उधळत आहे ! – भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय

द्वेष शिकवणार्‍या अशा शाळा बंद करण्याऐवजी सरकार त्यांना अल्पंसख्यांक दर्जा देऊन करातून मिळालेला पैसा त्यांच्यावर उधळत आहे.

मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाच्या आईची तरुणीच्या भावांकडून हत्या

हिंदु तरुणींना लव्ह जिहादद्वारे फसवून त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणार्‍या मुसलमान तरुणांशी हिंदू कधी असे वागत नाहीत; मात्र मुसलमान तरुणीशी हिंदु तरुणाने विवाह केल्यावर अशा घटना घडतात, हे लक्षात घ्या !

ज्यांनी आश्रय, रोजगार आणि अन्न दिले, त्यांच्यावरच उलटले !

यातून भारताने धडा घेणे आवश्यक आहे. फाळणीच्या वेळी धर्माच्या आधारे लोकसंख्येची अदलाबदल न झाल्यामुळेच आज पाकमधील हिंदूंचा वंशसंहार होत आहे, तर भारतात हिंदूंनी सर्वधर्मसमभावामुळे पोसले ते धर्मांध हिंदूंचा विनाश करण्यासाठी टपले आहेत !

तुम्ही राज्यातील ३८ सहस्र मंदिरे कह्यात का घेतली ?

अशी नोटीस आता देशातील प्रत्येक राज्याच्या सरकारला पाठवण्याची आवश्यकता आहे !

 भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदु निर्वासितांना १० वर्षांनी वीजपुरवठा

केवळ पाकमधीलच नव्हे, तर अन्य इस्लामी देशांतील पीडित हिंदु भारताकडे आशेने पहातात; मात्र भारतात आल्यावर त्यांना अशा प्रकारे असह्य अवस्थेत जगावे लागत असेल, तर त्यांनी भारतात येऊन काय उपयोग ?

देहलीतील मदरशाच्या मौलवीकडून १२ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मूग गिळून गप्प बसतात !

गेल्या ३ वर्षांत ९ काश्मिरी हिंदूंची आतंकवाद्यांकडून हत्या

३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

इस्लामी देशांच्या संघटनेचे महासचिव पाकव्याप्त काश्मीरच्या दौर्‍यावर !

इस्लामी देशांना सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या सोडवण्याऐवजी काश्मीर समस्येत नाक खुपसणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेला समजेल, अशा भाषेत भारताने उत्तर देणे आवश्यक !