वझिराबाद येथे जिहाद्यांकडून हिंदु तरुणाची निर्घृण हत्या !
जिहाद्यांच्या वाढत्या हिंदुद्वेषी कारवाया रोखण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
जिहाद्यांच्या वाढत्या हिंदुद्वेषी कारवाया रोखण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
महाराष्ट्रातील ३ युवा साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठित ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येथील कमानी सभागृहात युवा साहित्यिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
‘भारतात कोरोनाची लाट आल्यास त्याची तीव्रता अल्प असेल, तसेच रुग्णालयात भरती होण्याचे आणि रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अल्प असेल’, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली येथील जंतरमंतरवर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन
भारताने चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड या देशांमधून येणार्या प्रवाशांसाठी ‘आरटी-पीसीआर्’ चाचणी बंधनकारक केली आहे.
भारतातून पलायन कराव्या लागलेला झाकीर नाईक यासह भारतातील एकूण ५० मुसलमानांचा यात समावेश !
भारतात वर्ष २०१७ ते २०२१ या ५ वर्षांत सायबर गुन्ह्यांची १ लाख ९६ सहस्र ७८८ प्रकरणे नोंदवण्यात आली; मात्र केवळ २ सहस्र ६१५ लोकांविरुद्धच कारवाई झाली !
भारत सरकारने जगातील पहिल्या ‘नेझल व्हॅक्सिन’ला (अनुनासिक कोरोना लसीला) मान्यता दिली आहे. ‘भारत बायोटेक’ आस्थापनाची नाकातून दिली जाणारी ही लस वर्धक मात्र (बूस्टर डोस) म्हणून वापरली जाईल.
चिनी भ्रमणभाष आणि तत्सम उत्पादने यांना योग्य पर्याय नसल्याने भारतीय अद्यापही ही उत्पादने विकत घेत आहेत, हे लक्षात येते ! भारतात या गोष्टी उत्पादित होण्यासाठी भारत सरकारने उद्योजकांना प्रोत्साहित करणे आवश्यक !
हिंदूंच्या धार्मिक भावनांची अशा प्रकारे खिल्ली उडवणार्या काँग्रेसवाल्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !