सणांच्या काळात छोट्या दुकानदारांकडून वस्तू खरेदी करा ! – पंतप्रधान मोदी

दिवाळीचा सण काही दिवसांवर येत आहे. मी माझ्या देशवासियांना केवळ ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी करण्याचे आवाहन करतो. स्थानिक कलाकारांनी बनवलेली उत्पादने अवश्य खरेदी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमाद्वारे भारतियांना केले.

देहलीतील दंगलीमध्ये हिंदु तरुणाची निर्घृण हत्या करणार्‍या ११ मुसलमान आरोपींची निर्दोष मुक्तता !

जर हे आरोपी निर्दोष आहेत, तर हिंदु तरुणाची हत्या कुठल्या धर्मांधांनी केली ? हे आता कोण शोधणार ?

Gulfasha Akash : घरवापसी केलेल्या मुसलमान तरुणीशी विवाह केल्याने हिंदु युवकाच्या जीविताला धोका !

‘प्रेम हे प्रेम असते’ आणि ‘प्रेमाला धर्माच्या बंधनात बांधू नये’, अशा प्रकारे हिंदूंना उपदेश करणारे पुरो(अधो)गामी अशा घटनांच्या वेळी कोणत्या बिळात जाऊन लपतात ?

सामाजिक माध्यमांवर स्वत:ची अधिक माहिती ठेवू नका ! – देहली पोलिसांचा सल्ला

देहलीकरांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये ५३.८ टक्क्यांनी वाढ !

अयोध्येतील मशिदीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावी ! – इंडियन मुस्लिम लीगची विनंती

मशिदीची पायाभरणी एखाद्या हिंदुकडून करण्याचे अन्य मुसलमान संघटनांंना मान्य आहे का ?

भारतीय संस्कृतीनुसार शिक्षण देण्याची काहींची मागणी, तर काहींचा विरोध !

‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने तिची नवी पुस्तके बनवण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचे गट बनवले आहेत. यावर देशातील राज्यांनी भारतीय संस्कृतीनुसार शिक्षण देण्याची सूचना करतांना काही उदाहरणे दिली आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नवी देहली येथे रवाना !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी देहली येथे गेले आहेत. ते कोणत्या कारणास्तव गेले आहेत ? किंवा ते कुणाची भेट घेणार आहेत ? याविषयी राज्यशासनाने अधिकृत भूमिका सांगितलेली नाही.

पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा !

शालेय पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा, अशी शिफारस ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या उच्चस्तरीय समितीने केली.

भारताच्या अंतर्गत सूत्रांत सातत्याने हस्तक्षेप केल्यानेच भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकार्‍यांना परत पाठवले !

भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणार्‍या कॅनडाच्या विरोधात असेे पाऊल उचलणे आवश्यकच होते. आता भारत शासनाने असाच बाणेदारपणा दाखवत कॅनडाशी असलेले व्यापारी स्तरावरील संबंध तोडून त्याला वठणीवर आणले पाहिजे !

‘दारुल उलूम देवबंद’च्या मदरशांमध्ये लैंगिक शोषणाला योग्य ठरवणार्‍या ‘बहिश्ती जेवर’ पुस्तक शिकवण्यावर बंदी !

मदरशांमधून आणखी काय शिकवले जाते, हे वेगळे सांगायला नको ! सरकारने देशातील मदरशांवरच आता बंदी घातली पाहिजे, हेच यातून स्पष्ट होते ! भारतात इस्रायलसारखी यंत्रणा असती, तर हे केव्हाच झाले असते !