श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेल्या १४ गोवंशियांना ‘शिवप्रहार’च्या कार्यकर्त्यांमुळे जीवनदान
राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे !
राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे !
शेतीप्रधान व्यवस्थेचा गोधन हा कणा आहे. आज गोतस्करी करून गोहत्या केली जात आहे. गोमांस विक्रीला आणले जात आहे. देशातून गोधनाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या, वाहतूक केली जात आहे.
‘ही गुरे बेळगाव येथे हत्या करण्यासाठी नेण्यात येत असावीत’, असा संशय येथे उपस्थित तरुणांनी व्यक्त केला असून या ‘प्रकरणातील संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली आहे.
वेळापूर येथून मोठ्या प्रमाणात गोवंशियांची तस्करी होते, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. या माहितीनुसार सोलापूर येथील बजरंग दलाच्या गोरक्षकांनी अकलूज विभाग पोलिसांच्या साहाय्याने बोरगाव रस्ता येथे धाड टाकली..
इनामुल उपाख्य बिहारी असे या गोतस्कराचे नाव असून त्याच्यावर २५ सहस्र रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते.
अनेक राज्यांत गोहत्या बंदी असतांनाही गोतस्करी करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष कधी न्यायालयात जात नाही, हे लक्षात घ्या !
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या, वाहतूक केली जात आहे. गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ?
तालुक्यातील मांगवली फाट्यावरील लोकमवाडी येथील जागरूक नागरिकांमुळे गोवंशियांची वाहतूक रोखण्यात यश आले. नागरिकांना माहिती मिळते, तशी पोलिसांना का मिळत नाही ?
मालवाहू ट्रकमधून कत्तलीसाठी नेण्यात येणार्या आणि निर्दयीपणे कोंबलेल्या २२ गोवंशियांची कुरखेडा पोलिसांनी सुटका केली आहे.