महाराष्ट्रात गायींच्या संख्येत मोठी घट !
गोवंश रक्षणाची योग्य उपाययोजना काढण्याऐवजी विज्ञानाचा वापर करून अघोरी उपाय काढणे कितपत योग्य आहे ?
गोवंश रक्षणाची योग्य उपाययोजना काढण्याऐवजी विज्ञानाचा वापर करून अघोरी उपाय काढणे कितपत योग्य आहे ?
मपूर आणि श्रावस्ती येथे गोतस्करांना पकडतांना झालेल्या चकमकींमध्ये गोतस्कर घायाळ झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सय्यद इस्माईल मरचोनी (रहाणारा पेडणे) याला कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे. गोरक्षकांना मिळते ती माहिती पोलिसांना मिळत नाही का ?
गोवंश हत्याबंदीचा कायदा असतांना गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धैर्य होते, हे पोलिसांना लज्जास्पदच ! आतापर्यंत गोतस्करांना कठोर शिक्षा न झाल्याचाच हा परिणाम आहे !
गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्या गोतस्करांवर जोपर्यंत कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या गोतस्करांवर वचक बसणार नाही !
उद्दाम धर्मांध ! गोरक्षकांवर आक्रमण करणार्या धर्मांध गोतस्करांची आता पोलिसांवर आक्रमण करण्यापर्यंत मजल गेली आहे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे !
पोलिसांनी २१ गोवंशियांची सुटका केली. गोरक्षक दलाच्या सदस्यांनी पोलिसांना गोतस्करीविषयी माहिती दिली होती.
गोतस्करी थांबवतांना आमच्यावर दरोड्याचे गुन्हे लावण्यात येतात. दुर्दैवाने या कार्यासाठी जनता पुढे येत नाही. एक पशूवधगृह बंद झाल्यावर ते दुसर्या ठिकाणी चालू करण्यात येते.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या, वाहतूक केली जात आहे, गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. यावरून गोतस्करीच्या समस्येची भीषणता लक्षात येते.
गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असूनही गोतस्करांना त्याचा धाक नाही, हेसुद्धा लक्षात येते. गोवंशियांसाठी सुरक्षित वातावरण पोलीस राज्यात कधी निर्माण करणार ?