(म्हणे) ‘भाजप देशात ध्रुवीकरणाचे रॉकेल शिंपडत असून ठिणगी टाकल्यावर देश जळायला लागेल !’ – राहुल गांधी
राहुल गांधी यांचे पणजोबा नेहरू पंतप्रधान असतांना चीनने भारताची सहस्रो चौरस कि.मी. भूमी गिळंकृत केली आणि काँग्रेसने कधीही ती चीनकडून परत मिळवली नाही, याविषयी राहुल गांधी का बोलत नाहीत ?