(म्हणे) ‘हिंदुत्व हा धर्म नाही, तर जीवन जगण्याची पद्धत आहे !’
हिंदु हा अनादि काळापासूनचा, ईश्वर-निर्मित असलेला एकमेव धर्म आहे. हे ज्ञात नसणे यातून काँग्रेसी नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट होते !
हिंदु हा अनादि काळापासूनचा, ईश्वर-निर्मित असलेला एकमेव धर्म आहे. हे ज्ञात नसणे यातून काँग्रेसी नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट होते !
‘जो हीन गुणांचा नाश करतो तो हिंदु’, असे भारतीय धर्मग्रंथांमध्ये ‘हिंदु’ शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. याचा अभ्यास सतीश जारकीहोळी यांनी केलेला नाही, हेच त्यांच्या विधानातून लक्षात येते !
काँग्रेसने केलेल्या पापांची सूची करावयाची झाल्यास अनेक कागद अपुरे पडतील. प्रत्येक स्तरावर काँग्रेसचा देशविरोधी, हिंदुविरोधी, भ्रष्टाचारी तोंडवळा उघड होत असून नागरिकांनी आता देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे विसर्जन करावे !
समर्थ रामदासस्वामी म्हणतात तसे –
‘समूळ ग्रंथ पहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । गुण सांगतां अवगुण । पाहे तो येक पढतमूर्ख ॥’ अशीच लक्षणे या हिंदुद्वेष्ट्या पढतमूर्ख चाकूरकरांची व्यथा अन् कथा !
सोनिया गांधी अध्यक्षा असलेल्या ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने आर्थिक अपव्यवहार केल्याचे आढळल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने तिची विदेशी अनुदान अनुज्ञप्ती रहित केली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाची मोठी कारवाई !
चीनकडून मिळत होते अर्थसाहाय्य !
सोनिया गांधी आहेत संस्थेच्या अध्यक्षा
दीर्घयुगे, दीर्घ कालखंड उलटून, तसेच दीर्घ युगांचे धक्के पचवूनही हिंदु धर्माची अस्मिता असलेल्या आणि आजही हिंदूंच्या मनामनात जिवंत असलेल्या ‘गीता’ या ग्रंथाविषयी वादग्रस्त वक्तव्य करतांना भारताचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांनी गीतेमधून ..
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ‘गीतेच्या एका भागामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला’, असे संतापजनक विधान केले आहे.
जर हिंदूंना जिहाद शिकवण्यात आला असता, तर जसे महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर धर्मांध मुसलमान हिंदूंचा शिरच्छेद करत आहेत, तसे प्रतिदिन हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणार्यांना हिंदूंनीही यमसदनी धाडले असते !
भाजपच्या खासदाराचे मुलीच्या कुटुंबियांसमेव पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन