‘भारतात जिहाद कोण करत आहे ?’, हे काँग्रेस कधी सांगणार ?

फलक प्रसिद्धीकरता

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ‘गीतेच्या एका भागामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला’, असे संतापजनक विधान केले आहे.