केरळमधील साम्यवादी सरकारचा पुरुषार्थ आता कुठे गेला ?
एक मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) आणि ‘समस्थ केरळ जाम-इयुतुल कुत्बा कमिटी’ यांनी ही शपथ शरीयत कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगत विरोध दर्शवला. याविषयीचा ऊहापोह करणारा लेख…
एक मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) आणि ‘समस्थ केरळ जाम-इयुतुल कुत्बा कमिटी’ यांनी ही शपथ शरीयत कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगत विरोध दर्शवला. याविषयीचा ऊहापोह करणारा लेख…
नेपाळचे दोन माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांचा समावेश असलेल्या नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या निवडणुकीतील पराभवाने चीनला धक्का बसला आहे. २० नोव्हेंबर २०२२ या दिवशी ही निवडणूक झाली होती.
विद्यापिठात शिकणार्या आणि हिंदु समाजाचा घटक असणार्या ब्राह्मण, तसेच वैश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाऊ नये, याची दक्षता विद्यापिठाकडून घेण्यात यावी.
साम्यवाद्यांचा बरबटलेला इतिहास पहाता साम्यवादी केरळ सरकारकडून अशांवर कारवाई होणे दुरापस्तच होय !
केरळमधील साम्यवादी सरकारचे खरे स्वरूप जाणा ! एरव्ही स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलणारे साम्यवादी मुसलमानांच्या लांगूलचालनापायी कसे तत्त्वांना तिलांजली देतात, याचे हे उदाहरण होय !
साम्यवाद्यांचा इतिहास हा हिंसाचाराचाच असल्याने त्यांच्याकडून याहून वेगळे काही घडण्याची शक्यता नाही. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !
विरोध झाल्यानंतर क्षमा मागणार्या नदाव यांच्यावर कारवाईच होणे आवश्यक आहे ! जर कुणी अशा प्रकारे विधाने करून नंतर क्षमा मागून सुटत असेल, तर तशी प्रथाच चालू होईल. त्यामुळे अशांना शिक्षा झाली पाहिजे !
अद्यापही भारताचा सत्य इतिहास मांडणार्या चित्रपटाला होणारा विरोध, हा त्या सत्याची शक्ती एकप्रकारे दाखवतो. असो. साम्यवादी आणि जगभरातील चित्रपटसृष्टी यांचे नाते पुन्हा एकदा या निमित्ताने उघड झाले. हिंदूंनी मात्र त्यांचे शत्रू ओळखून सदैव सावध रहायला हवे, हेच यातून शिकता येईल !
सरकारच्या या निर्णयाविषयी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो म्हणाले, ‘‘हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे.’’ महोत्सव स्थगित ठेवल्याने ‘दक्षिणायन अभियान’ या डाव्या विचारसरणीच्या प्रागतिक विचारवंतांनी सरकारवर टीका केली आहे.