शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धेचा निकाल घोषित

शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धेचा निकाल घोषित

युवकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्याचे विचार रुजावे, देव, देश आणि धर्म यांसाठी इतिहासातून प्रेरणा घेऊन युवकांनी पुढे यावे, यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३.११.२०२१

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३.११.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

छत्रपती शिवाजी महाराज ‘सेक्युलरवादी’ (निधर्मी) नाही, तर ‘हिंदु धर्मरक्षक’ ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज ‘सेक्युलरवादी’ (निधर्मी) नाही, तर ‘हिंदु धर्मरक्षक’ ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

वैयक्तिक जीवनात छत्रपती शिवाजी महाराज धर्मपरायण होते, तसेच त्यांचा राजधर्मही सनातन हिंदु धर्माच्या मूल्यांवर आधारित होता. ते ‘सेक्युलरवादी’ नाही, तर हिंदु धर्मरक्षक होते.

दिवाळी आणि किल्ला !

दिवाळी आणि किल्ला !

दिवाळी जवळ आली आहे. दिवाळी म्हटले की, अनेक गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या रहातात. त्यात नवीन कपडे खरेदी करणे, सुटीची मौजमजा, आवडीचे पदार्थ खाणे; मात्र या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीचा हळूहळू विसर पडत चालला आहे, तो म्हणजे दिवाळीत किल्ला बनवण्याचा !

छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन आदर्शवत् काम करूया ! – धैर्यशील माने, खासदार, शिवसेना

छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन आदर्शवत् काम करूया ! – धैर्यशील माने, खासदार, शिवसेना

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वांना समवेत घेऊन आदर्शवत् काम करूया, असे आवाहन शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केले. इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि परिसर यांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.

‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.’

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकातरी राजकीय पक्षाच्या शासनकर्त्यांनी असे कार्य १ टक्का तरी केले का ?

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला चारित्र्य अन् राष्ट्रीय विचार दिला !’ – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पुणे

शिवाजी विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी भगवा ध्वज फडकावण्यात यावा ! – युवासेनेचे कुलगुरूंना निवेदन

शिवाजी विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी भगवा ध्वज फडकावण्यात यावा ! – युवासेनेचे कुलगुरूंना निवेदन

छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास सांगावा यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी करावी लागणे हे दुर्दैवी आहे !

(म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी दादोजी कोंडदेव आणि रामदासस्वामी यांचा कुठलाही संबंध नाही !’ – आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस

(म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी दादोजी कोंडदेव आणि रामदासस्वामी यांचा कुठलाही संबंध नाही !’ – आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस

केवळ ब्राह्मण आहेत; म्हणून दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असलेला संबंध नाकारणे, हे वैचारिक दारिद्र्य होय…

विद्वेषी प्रसाराला ‘समर्थ’पणे तोंड द्या !

‘समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्या’चे पुरावे उपलब्ध असतांना ‘केवळ एका विशिष्ट गटाला वाटते म्हणून त्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरून विद्वेषी राजकारण करायचे’, हे कितपत योग्य आहे ?