परमबीर सिंह देशातच असून त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते ४८ घंट्यांत समोर येतील ! – परमबीर सिंह यांच्या अधिवक्त्यांचा न्यायालयात दावा

परमबीर सिंह देशातच असून त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते ४८ घंट्यांत समोर येतील ! – परमबीर सिंह यांच्या अधिवक्त्यांचा न्यायालयात दावा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह देशातच आहेत. ते पसार झालेले नाहीत. मुंबई पोलिसांकडून सिंह यांच्या जिवाला धोका आहे. त्यामुळेच ते समोर येत नाहीत.

आनंद गिरी यानेच महंत नरेंद्र गिरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केले ! – सीबीआयचा आरोपपत्रात दावा  

आनंद गिरी यानेच महंत नरेंद्र गिरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केले ! – सीबीआयचा आरोपपत्रात दावा  

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) जिल्हा न्यायालयात आरोपी आनंद गिरी याच्यासह ३ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट केले.

लाच प्रकरणात सैन्यातील २ अधिकार्‍यांना अटक !

लाच प्रकरणात सैन्यातील २ अधिकार्‍यांना अटक !

सैन्यातील अधिकारीही भ्रष्टाचार करत असतील तर देशाचे भवितव्य सुरक्षित कसे राहू शकेल ?

ओडिशा येथे धाड घालण्यास गेलेल्या सीबीआयच्या पथकाला स्थानिक नागरिकांकडून मारहाण

ओडिशा येथे धाड घालण्यास गेलेल्या सीबीआयच्या पथकाला स्थानिक नागरिकांकडून मारहाण

यावरून समाजात पोलिसांचा किती वचक आहे, हे लक्षात येते ! अशा नागरिकांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

नौदलाच्या पाणबुडी कार्यक्रमाची माहिती फुटल्याच्या प्रकरणी २ निवृत्त आणि १ विद्यमान अधिकार्‍यांसह ५ जण अटकेत

नौदलाच्या पाणबुडी कार्यक्रमाची माहिती फुटल्याच्या प्रकरणी २ निवृत्त आणि १ विद्यमान अधिकार्‍यांसह ५ जण अटकेत

अशा राष्ट्रघातक्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक

‘सीबीआय’चे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याविषयी न्यायालयीन प्रकरणात राज्य सरकारकडून १४ वर्षांनंतर प्रतिज्ञापत्र सादर !

‘सीबीआय’चे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याविषयी न्यायालयीन प्रकरणात राज्य सरकारकडून १४ वर्षांनंतर प्रतिज्ञापत्र सादर !

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या पूर्वीच्या एका न्यायालयीन प्रकरणात राज्य सरकारने १४ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

शेतकर्‍यांची बाजू घेतली, तर तुम्ही शहरी नक्षलवादी ! – परिसंवादातील सूर

शेतकर्‍यांची बाजू घेतली, तर तुम्ही शहरी नक्षलवादी ! – परिसंवादातील सूर

परिसंवादात सहभागी झालेले नाट्यलेखक राजकुमार तांगडे म्हणाले की, सोयाबीनचे दर गडगडतात; परंतु ४ दिवसांत अधिक का गडगडले ?, याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने (‘सीबीआय’च्या) चौकशी करण्याची आवश्यकता आहे;

महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूच्या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआय करणार

महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूच्या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआय करणार

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूचे अन्वेषण आता केंद्रीय अन्वेषण विभागाला (‘सीबीआय’ला) सोपवण्यात आले आहे. सीबीआयकडून या प्रकरणात एक गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूचे गूढ कायम

महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूचे गूढ कायम

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. पोलिसांनी या मृत्यूविषयी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ५ जणांवर आरोप निश्चित !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ५ जणांवर आरोप निश्चित !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे न्यायालयाने ५ जणांवर आरोप निश्चित केले आहेत. या वेळी पाचही आरोपींनी न्यायालयात ते निर्दोष असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर या दिवशी होणार आहे.