युरोप आणि अमेरिका यांच्या आर्थिक निर्बंधांचा रशियावर होणारा परिणाम !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनी यांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी ‘घनघोर’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवर केलेले विवेचन देत आहोत.

युक्रेन-रशिया वाद : रशियाची ‘फॉल्स फ्लॅग’ आक्रमणाची सिद्धता !

‘फॉल्स फ्लॅग’प्रमाणे रशिया असा कांगावा करील की, युक्रेनचे सैनिक त्याच्यावर आक्रमण करत आहेत. त्यामुळे तो आत्मरक्षणासाठी त्यांना प्रत्युत्तर देत आहे.’ म्हणजेच युक्रेनच्या सैनिकांनी आक्रमण केले; म्हणून रशिया युद्ध चालू करू शकतो !

युक्रेन-रशिया वादात भारताची भूमिका !

भारत शांतपणे अमेरिका आणि रशिया यांच्याशी बोलत राहील अन् संयुक्त राष्ट्राचेही साहाय्य घेईल. अशा पद्धतीने मुत्सद्देगिरीच्या जोरावर युद्धाची शक्यता अल्प करत नेण्याचा भारत प्रयत्न करील. असे झाले, तर हे युक्रेनला भारताचे मिळालेले सर्वात चांगले साहाय्य असेल !

बर्फामध्ये अडकलेल्या ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’च्या सैनिकांना वाचवतांना सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे यांना आलेले अनुभव !

या लेखावरून अतीथंड कारगिलमध्ये सैनिकाची तैनात होणे, हे किती कठीण असते, याची आपल्याला कल्पना येईल. हे अनुभव सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे यांच्या शब्दांमध्ये पहाणार आहोत.

अर्थसंकल्पातील संरक्षणाविषयीची तरतूद म्हणजे ‘आत्मनिर्भर’ भारताच्या दिशेने होणारी वाटचाल !

माजी संरक्षण मंत्री पर्रीकर म्हणाले होते, ‘पुढील ५ ते ७ वर्षांमध्ये भारताला लागणारी प्रत्येक शस्त्रसामुग्री आपण भारतातच बनवू.’ हा अर्थसंकल्प, म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.’

काश्मीर आणि नागालँड येथे ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’चे योगदान

वर्ष १९७१ च्या युद्धाला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘७ मराठा इन्फंट्री’ने दिलले योगदान जाणून घेणार आहोत.

सुवर्ण जयंती महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान !

देशामध्ये २३ ते ३० जानेवारी २०२२ या कालावधीत ‘सुवर्ण भारताच्या दिशेने’ हा कार्यक्रम विविध प्रकारे साजरा करण्यात येत आहे. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने . . .

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम !

सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधामध्ये जमीन अस्मानचा फरक पडला आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. याउलट जगात पाकिस्तानला ‘आतंकवाद पसरवणारा देश’ म्हणून ओळखले जाते.

भारतात पाकिस्तानकडून आतंकवाद वाढवण्याविषयी सैन्यप्रमुख जनरल नरवणे यांनी दिलेली चेतावणी आणि पाकिस्तानचा कांगावखोरपणा !

‘जनरल नरवणे यांनी ‘आर्मी डे’च्या पूर्वसंध्येला माध्यमांशी वार्षिक वार्तालाप केला. या वेळी त्यांनी भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन यांच्या संदर्भात अनेक सूत्रांवर मते मांडली.

चीनचे नियंत्रण रेषेवर ६० सहस्र सैन्य तैनात आणि भारताचे प्रत्युत्तर !

आपण ही हायब्रिड वार, सायबर वॉर अन् आर्थिक युद्ध यांविरोधात चीनला वेळोवेळी प्रत्युतर दिले पाहिजे. या लढाईत देशभक्त नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा ! भारतियांनी चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार घालणे आवश्यक आहे.