अमेरिकेच्या पाकिस्तानातील राजदूतांची पाकव्याप्त काश्मीरला भेट !

अमेरिका भारताचा कधीही मित्र असू शकत नाही. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या देशाला जवळ करते आणि स्वतःचा हेतू साध्य झाल्यावर त्याला झिडकारते.

भारतावर आम्हला गर्व असून तो कधीही वाईट कृत्य करणार नाही ! – ए.के. अब्दुल मोमेन, परराष्ट्रमंत्री, बांगलादेश

मला याविषयी अधिक माहिती नसल्याने मी यावर अधिक काही बोलू शकणार नाही; मात्र भारताचा आम्हाला गर्व आहे. तो कधीही हत्येसारखे  कृत्य करणार नाही. भारतासमवेत आमचे मूल्य आणि सिद्धांत यावर आधारित दृढ संबंध आहेत.

कॅनडामध्ये भारतीय दूतावासांबाहेर खलिस्तान्यांची निदर्शने

कॅनडामध्ये २५ सप्टेंबर या दिवशी २ ठिकाणी भारताच्या विरोधात खलिस्तान्यांनी निदर्शने केली. या वेळी भारताचे राष्ट्रध्वज, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला.

निराधार आरोप करण्याची कॅनडाच्या पंतप्रधानांना सवय ! – अली सॅब्री, परराष्ट्रमंत्री, श्रीलंका

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी भारताचा हात असल्याच्या केलेल्या आरोपावर आता श्रीलंकेने भारताच्या बाजू घेतली आहे.

आपला देश खरोखरच हिंदु राष्ट्र बनत आहे !

केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ सरकारने (‘एन्.डी.ए.’ने) ‘इंडिया’ या शब्दाच्या ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्याला प्राधान्य दिले आहे.

चीनने भारताच्या सीमेवर केली आहेत अनेक बांधकामे !

चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !

यावर्षी देशातील ६ सहस्र ५०० कोट्यधीश भारत सोडून विदेशात स्थयिक होणार !

जनतेला सोयीसुविधा देऊन त्यांचे रहाणीमान उंचावू न शकणारे देशातील आतापर्यंतचे शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत !  

सैन्यदलांच्या अग्नीवीर भरती योजनेत मोठे पालट होण्याची शक्यता !

भारत शासनाने गेल्या वर्षी सशस्त्र दलांत भरती होण्यासाठी ‘अग्नीवीर’ नावाची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेला तेव्हा मोठा विरोध झाला होता. या विरोधाला झुगारून सरकारने ही योजना लागू केली.

कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांचे गर्वहरण आवश्‍यक !

कॅनडाने खलिस्‍तानी आतंकवाद्यांना पोसले, तर हेच खलिस्‍तानी उद्या कॅनडा देश कह्यात घेण्‍यास मागे पुढे पहाणार नाहीत. त्‍यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, पाकिस्‍तानसारखी कॅनडाची दुर्देशा होऊ नये यासाठी कॅनडाने बोध घेऊन खलिस्‍तानी आतंकवाद्यांना थारा देऊ नये.

भारताच्‍या दृष्‍टीने ‘जी-२०’ परिषदेची फलनिष्‍पत्ती !

नुकतीच देहलीमध्‍ये ‘जी-२०’ देशांच्‍या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीमुळे भारताला काय लाभ झाला ? या परिषदेची फलनिष्‍पत्ती काय ? याविषयीचा ऊहापोह या लेखातून करत आहोत.