खलिस्तानी केवळ भारतच नव्हे, तर कॅनडासाठीही धोकादायक !
‘तुम्ही भारताला क्षणभर विसरू शकता; पण ज्या प्रकारे आतंकवादी शक्ती कॅनडात डोके वर काढत आहे. ती केवळ भारतासाठीच नाही, तर कॅनडासाठीही धोक्याची आहे’, असे देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी १७ सप्टेंबर या दिवशी ‘जी-२०’ची परिषद संपल्यानंतर ही माहिती दिली.