खलिस्तानी केवळ भारतच नव्हे, तर कॅनडासाठीही धोकादायक !

‘तुम्ही भारताला क्षणभर विसरू शकता; पण ज्या प्रकारे आतंकवादी शक्ती कॅनडात डोके वर काढत आहे. ती केवळ भारतासाठीच नाही, तर कॅनडासाठीही धोक्याची आहे’, असे देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी १७ सप्टेंबर या दिवशी ‘जी-२०’ची परिषद संपल्यानंतर ही माहिती दिली.

(म्हणे) ‘भारताचे चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नाही, तर दक्षिण गोलार्धात उतरले ! – चीन

चीनला भारताची प्रगती पाहून पोटदुखी झाल्याने तो अशा प्रकारची टीका करत आहे, हेच लक्षात येते !

देशद्रोही खलिस्‍तान्‍यांना ओळखा !

कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांनी खलिस्‍तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्‍जर याच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी भारतावर आरोप केले आहेत. या आरोपांचे पंजाबमधील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने समर्थन केले आहे. तिने या संदर्भात एक प्रस्‍ताव संमत केला आहे.

आपण तेजाचे उपासक आहोत कि केवळ एखाद्या दरीत रहाणारे आहोत ?

देशाचे नाव ‘इंडिया’ (India) कि ‘भारत’ (Bharat) यांपैकी काय हवे ? यावरून चालू झालेली चर्चा आणि चिघळत असणार्‍या वादाच्‍या पार्श्‍वभूमीवर काही गोष्‍टींचा ऊहापोह होणे आवश्‍यक आहे. मुळात या देशाचे नाव ‘आर्यावर्त’ असे होते. पुढच्‍या काळात सीमांचा संकोच, परकियांची आक्रमणे होत गेली, तसतशी नावेही पालटत गेली.

कॅनडामध्ये लोकशाहीच्या नावाखाली हिंसाचाराचे समर्थन केले जात आहे !

स्वतःच्या राजकीय लाभासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो खलिस्तान्यांसमोर केवळ झुकलेच नाही, तर त्यांनी लोटांगण घातले आहे, हे संपूर्ण जग पहात आहे.

पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने निज्जर याची हत्या केल्याचा संशय !

जर हे खरे असेल, तर जस्टिन ट्रुडो यांनी भारताची जाहीररित्या क्षमा मागितली पाहिजे आणि पाकला यासाठी दोषी ठरवत त्याच्या विरोधात कृती केली पाहिजे !

चीन श्रीलंकेमध्ये गरिबांना १९ सहस्र घरे बांधून देणार !

चीन सातत्याने श्रीलंकेला कोणत्या ना कोणत्या कारणाद्वारे स्वतःच्या नियंत्रणात घेण्याचा किंवा त्याचा भारताच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या या डावपेचाला भारताने तितकेच रोखठोक प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे !

भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी आय.एस्.आय.ने हाती घेतली ‘के’ (खलिस्तान) नावाची आंतरराष्ट्रीय मोहीम !

पाकिस्तानने बलुचिस्तान, सिंध आदी प्रांतांतील लोकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा निकटच्या भविष्यात त्याला त्याच्या अर्ध्याअधिक भूमीवरच तुळशीपत्र ठेवावे लागेल !

आम्ही चीनच्या जहाजाला बंदरावर थांबण्याची अनुमती दिलेली नाही !

चीनचे जहाज हेरगिरी करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेच्या बंदरावर येणार असल्याने भारताने अनुमती देण्यास विरोध केला होता.