Kolkata Bhagavad Gita : कोलकाता येथे १ लाखाहून अधिक लोकांनी केले सामूहिक गीतापठण !
६० सहस्र महिलांनी एकत्रित केला शंखनाद !
कार्यक्रमामुळे झाला विश्वविक्रम !
६० सहस्र महिलांनी एकत्रित केला शंखनाद !
कार्यक्रमामुळे झाला विश्वविक्रम !
आधुनिक शिक्षण घेतांना अनेकांना रामायण, महाभारत, भगवद्गीता वगैरे महान ग्रंथांचे शिक्षण कालबाह्य आहे, असे वाटते; परंतु ते कालबाह्य नसून आजही या ज्ञानाचा उपयोग मनुष्याला होत आहे.
गीतेचे अध्ययन म्हणजे सर्व शास्त्रांचे अध्ययन होय. त्यामुळे संस्कृतीचे स्वरूप, संस्कारांचे ज्ञान मिळते. व्यावहारिक ज्ञान मिळते.
गुजरातमध्ये हे शक्य होत असेल, तर अन्य राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत असणार्या शिक्षण संस्थांमध्येही हिंदु धर्मग्रंथ शिकवण्याचा निर्णय घेता येईल !