कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार ? – किरीट सोमय्या, माजी खासदार
सरकारने ठेवीदारांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असले, तरी ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळेपर्यंत आमचा संघर्ष कायम असेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.