यशवंत बँकेमध्ये संगनमताने ११२ कोटींहून अधिक रकमेचा अपहार !
फलटण येथील यशवंत बँकेच्या वर्ष २०१८ ते वर्ष २०२४ या लेखापरीक्षण कालावधीमध्ये कार्यरत असलेल्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.
फलटण येथील यशवंत बँकेच्या वर्ष २०१८ ते वर्ष २०२४ या लेखापरीक्षण कालावधीमध्ये कार्यरत असलेल्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५६७ पदांसाठी चालू असलेली नोकरभरतीची प्रकिया तात्काळ स्थगित करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार विभागाला दिला आहे,
अधिकोषांशी संबंधित ६३७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘अरविंद रेमेडिज लि.’ आणि त्यांचे प्रवर्तक अरविंद बी. शाह यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी घातल्या आहेत.
थेपाडे बराच काळ अधिकार्यांना चकवा देत होते. दक्षिण मुंबईतील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये ते गेल्या दोन महिन्यांपासून वास्तव्यास होते. त्या वेळी ही कारवाई करण्यात आली.
संसदेत चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत ‘मागील १० वर्षांत सरकारी बँकांनी १२ लाख ८ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज बुडीत काढले’, अशी अतिशय गंभीर माहिती दिली.
चौकशीअंती अपहाराची रक्कम निश्चित करू ! – शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या आवाहनावरून ही अटक करण्यात आली. भारताने आता बेल्जियममधून चोकसी याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया चालू केली आहे.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, या प्रकरणी अनेक चौकशी झाल्या आहेत. हे प्रकरण किचकट झाले आहे. या प्रकरणातील दोषी संचालकांच्या ९७ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
अल्प कालावधीत भरघोस लाभ मिळवण्याच्या लालसेतून ग्राहकांना हेरणारे घोटाळेबाज आणि अशा घोटाळेबाजांवर होणारी थातुर-मातुर कारवाई यांमुळे सांघिक आर्थिक गुन्हेगारी वाढत आहे, हे दुर्दैवी आहे !
आम्ही कुणालाही सोडले नाही. भलेही ते देश सोडून पळाले असतील; पण आम्ही त्यांच्या मागे लागलो आहोत. जो पैसा बँकांचा आहे, तो बँकांना परत मिळालाच पाहिजे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्