आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील भाजपच्या नगरसेवकाची हत्या
केंद्रात भाजपची सत्ता असतांना देशभर त्यांचेच नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यास्तव सरकारने आता आतंकवादाविरुद्ध निर्णायक पाऊल उचलले पाहिजे !
केंद्रात भाजपची सत्ता असतांना देशभर त्यांचेच नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यास्तव सरकारने आता आतंकवादाविरुद्ध निर्णायक पाऊल उचलले पाहिजे !
भाजपच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
नारायण राणे समर्थकांनी वर्तमानपत्राचे कार्यालय गाठून तहकीक यांच्या अंगावर शाई फेकली होती.
पोलीसच स्वत:चे रक्षण करू शकत नसतील, तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार ?
अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तानाजी पवार यांना अटक केली होती. गोळीबार झाल्यानंतर काही घंट्यांतच पवार याने बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेसह २१ जणांविरुद्ध जीवघेणे आक्रमण केल्याप्रकरणी तक्रार दिली.
पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस ४५ मिनिटांनंतर घटनास्थळी आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकार्यांना सतत दूरभाष केल्यानंतरही त्यांनी तो उचलला नाही, असाही दावा कोली यांच्या समर्थकांनी केला आहे.
प्रशासनाने दुर्गम भागात जाऊन आदिवासींच्या समस्या सोडवल्यास माओवाद्यांच्या विरोधातील लढाई जिंकता येईल !
आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करतांना महिला रुग्णाच्या नाकात नळी तुटल्याने नाकातून रक्तस्त्राव झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे.
समाजातील अराजकता वाढण्यास नैतिकतेचा अभाव हेच कारण आहे, हे लक्षात घेऊन समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !
कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, तसेच इंजेक्शनचा साठा आणि शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे घेऊन ते निघून गेले. यासमवेत त्यांनी आरोपी बिस्वास याला पसार होण्यास साहाय्य केले.